शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

भोजापूर धरणातून आवर्तन सोडण्यास मनसेचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 17:43 IST

सिन्नर : तालुक्यात यंदा पाऊस अत्यल्प प्रमाणात पडल्यामुळे पाण्याची उपलब्धता व भविष्याची गरज ओळखून पाण्याचा वापर करावा यासाठी तालुक्यासाठी महत्त्वपूर्ण असलेले भोजापूर धरणातील पाण्याचे आवर्तन न सोडण्याची मागणी तालुका महाराष्टÑ नवनिर्माण सेना व चापडगाव ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सिन्नर : तालुक्यात यंदा पाऊस अत्यल्प प्रमाणात पडल्यामुळे पाण्याची उपलब्धता व भविष्याची गरज ओळखून पाण्याचा वापर करावा यासाठी तालुक्यासाठी महत्त्वपूर्ण असलेले भोजापूर धरणातील पाण्याचे आवर्तन न सोडण्याची मागणी तालुका महाराष्टÑ नवनिर्माण सेना व चापडगाव ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. भोजापूर धरणातून पाणी सोडण्यास विरोध असल्याचे निवेदन तहसीलदार नितीन गवळी यांना देण्यात आले.तालुक्यात १९७२ च्या दुष्काळापेक्षा अतिशय भयावह दुष्काळाच्या झळा बसत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. येणाºया काळात त्याचा परिणाम गंभीर होणार असल्याने भोजापूर धरणारच्या पाण्यावर तालुक्याच्या नजरा आहे. त्यामुळे धरणातील शिल्लक असलेला पाणीसाठी भविष्यसाठी जपून ठेवण्याची मागणी मनसेच्या वतीने निवेदनात करण्यात आली आहे. दुष्काळी परिस्थिती असल्याने रब्बी पिकांची पेरणी होवू शकत नाही. १२ दिवसाच्या पाण्याच्या आवर्तनाने कोणत्याही शेतकºयाचा फायदा होणार नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चारा-पाण्याची सोय नसतांना देवू केलेल्या पाण्याचे आवर्तन सोडून कोणाला फायदा होणार तसेच हे पाणी टॅँकर आणि पेयजल योजनेतून पुरविल्यास संपूर्ण तालुक्याला पुढील सहा महिने उपयोगात येवू शकते असे निवेदानात म्हटले आहे. काही राजकीय नेत्यांनी भविष्याचा विचार न करता आवर्तन सोडण्याची निर्णय घेतला आहे. जरी आवर्तन सोडले तर भविष्यात दुष्काळाची स्थिती अधिक भयावह होणार असल्याने तहसीलदार गवळी यांनी स्वत: लक्ष घालून योग्य तो निर्णय द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

टॅग्स :Waterपाणी