शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
3
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
4
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
5
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
6
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
7
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
8
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
9
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
10
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
11
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
12
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
13
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
14
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
15
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
16
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
17
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
18
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
19
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
20
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली

मनरेगाने दिले मजुरांच्या हाताला काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 00:07 IST

त्र्यंबकेश्वर : राज्य शासनाने लॉकडाउनमध्ये सवलत देऊन मनरेगाची कामे सुरू केली आहेत. यामुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मजुरांच्या हाताला काम मिळाले असून, तालुक्यात जलजीवन मिशनच्या कामांना प्राधान्य दिले जात आहे. हाताला काम मिळाल्याने तालुक्यातील मजुरांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

त्र्यंबकेश्वर : राज्य शासनाने लॉकडाउनमध्ये सवलत देऊन मनरेगाची कामे सुरू केली आहेत. यामुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मजुरांच्या हाताला काम मिळाले असून, तालुक्यात जलजीवन मिशनच्या कामांना प्राधान्य दिले जात आहे.हाताला काम मिळाल्याने तालुक्यातील मजुरांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. तालुक्यात एकूण १२४ गावे असून, ८४ ग्रामपंचायती आहेत. मात्र सध्या जेथे टंचाईची स्थिती आहे त्या ३२ गावांचा मनरेगा कामात समावेश केल्याची माहिती गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे यांनी दिली.यामध्ये बेरवळ, ब्राह्मणवाडे, चिंचओहळ, दलपतपूर, देवडोंगरा, देवडोंगरी, देवगाव, देवळा, हातलोंढी, हिरडी, जातेगाव बुद्रुक, जातेगाव खुर्द, कळमुस्ते, खरवळ, खेरायपाली, कोटंबी, मेटघर, मूळवड, ओझरखेड, पेगलवाडी, पिंप्री, सापतपाली, सारस्ते, शिवाजीनगर, सोमनाथनगर, टाकेहर्ष, ठाणापाडा, तोरंगण, वाघेरा, वेळुंजे, झारवड खुर्द अशा एकूण ३२ गावांमध्ये ३६४ कामांचा समावेश आहे.----------------------------आमदार हिरामण खोसकर यांच्या मार्गदर्शनाखाली गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे यांच्या देखरेखीखाली मनरेगाचे ज्ञानेश्वर धारराव, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी डी. एच. राठोड, दादा पाटील आदींसह सेवाभावी संस्थांचे सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ घाटाळ आदी मनरेगाच्या कामावर लक्ष ठेवून आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक