शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

ग्रामविकास राज्यमंत्र्यांनी घेतला दुष्काळी परिस्थितीचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 17:37 IST

ग्रामविकासाची कामे ग्रामस्थ सुचवतील ती प्राधान्याने करावीत. कंत्राटदारांशी संगनमत करुन त्यांनी सुचविलेली कामे करु नका अशी तंबी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी केले. दुष्काळी परिस्थितीच्या पाहणीसाठी वडनेर व वडेल येथे आले असता ते बोलत होते. त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा करुन दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. चारा व पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी सुजाणपणे नागरिकांनीच पुढाकार घ्यावा. गाळपेऱ्याच्या माध्यमातुन, चा-याच्या प्रश्नाची काहीअंशी सोडवणूक होऊ शकेल असेही भुसे यांनी सांगितले.

अजंग रावळगाव औद्योगिक वसाहतीसाठी संपादीत केलेली शेती महामंडळाची साडेआठशे एकर जमीन तसेच काष्टी शिवारातील शेती महामंडळाची हजार एकर जमीन हे मालेगाव तालुक्याला वरदान ठरणारे दोन महत्वकांक्षी प्रकल्प असून चाळीसगाव फाट्यावरील औद्योगिक वसाहतीनंतर अजंग रावळगाव औद्योगिक वसाहतीत बेरोजगार तरुणांना काम मिळणार आहे. रोजगार निर्मितीमुळे या भागाचा नक्कीच कायापालट होईल असा आशावादही यावेळी भुसे यांनी व्यक्त केला. वडनेर, खाकुर्डी, अजंग व वडेल ग्रामपंचायतीमार्फत भुसे यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.यावेळी भुसे यांच्या सोबत गटविकास अधिकारी पिंगळे, तालुका कृषी अधिकारी गोकुळ अहिरे यांच्यासह तहसिल कार्यालयातील अधिकारी, वीज मंडळ, महसुल विभाग, पाणलोट विभाग, ग्रामविकास अधिकारी आदि अधिकारी उपस्थित होते. यावेळी वडनेर, खाकुर्डी, कोठरे, विराणे, चिंचवे, वळवाडे,  अजंग, वडेल, पिंपळगाव, टिपे, संतनगर, डाबली आदि गावातील ग्रामस्थांनी मांडलेल्या प्रश्नांना ग्रामविकास राज्यमंत्री भुसे यांनी संबंधित अधिका-यांकडून उत्तरे मिळवून दिली.

टॅग्स :droughtदुष्काळministerमंत्री