शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
5
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
6
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
7
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
8
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
9
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
10
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
11
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
13
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
14
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
15
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
16
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
17
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
18
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
19
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!

बैठक : मागेल त्याला शेततळ्याचे उद्दिष्ट अपूर्ण गाळ काढण्यास प्राधान्य द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 00:56 IST

नाशिक : दोन वर्षांपूर्वी जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जिल्ह्यात ३६ लाख घनमीटर इतका गाळ जिल्ह्यातील तलाव, नद्या, नाल्यांमधून काढण्यात आला.

ठळक मुद्देप्रस्तावांची माहिती जाणून घेतलीशेततळे योजनेचाही आढावा

नाशिक : दोन वर्षांपूर्वी जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जिल्ह्यात ३६ लाख घनमीटर इतका गाळ जिल्ह्यातील तलाव, नद्या, नाल्यांमधून काढण्यात आला असताना यंदा मात्र गाळ काढण्याच्या कामांची संख्या अतिशय कमी असल्याने येणाºया कालावधीत अधिकाधिक गाळ काढण्याच्या सूचना जिल्हाधिकाºयांनी अधिकाºयांना दिल्या आहेत. शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जलयुक्त शिवार योजनेच्या कामाचा आढावा जिल्हाधिकाºयांनी घेतला. त्यावेळी जलयुक्त शिवार योजनेच्या कामांना मिळालेली मंजुरी, प्रत्यक्ष सुरू झालेली कामे व प्रशासकीय मान्यतेअभावी पडून असलेल्या प्रस्तावांची माहिती जाणून घेतली. यंदा शासनाने पाणी साठवणुकीसाठी जलयुक्त शिवार योजनेच्या कामात प्राधान्य देण्याचे ठरविले असल्यामुळे गाळ काढण्याची कामे या योजनेंतर्गत हाती घेण्याच्या सूचना दिल्या त्यासाठी ग्रामपंचायतींकडून प्रस्तावांची मागणी करून त्यांना प्रांतांनी तत्काळ मान्यता देण्याच्या सूचना देण्यात आल्या. पावसाळ्यापूर्वी गाळ काढण्याचे काम पूर्ण व्हावेत, असे सांगून जिल्हाधिकाºयांनी किमान ३६ लाख घनमीटर इतका गाळ काढण्याचे उद्दिष्ट अधिकाºयांना दिले.यावेळी मागेल त्याला शेततळे या योजनेचाही आढावा घेण्यात आला. या बैठकीस जिल्ह्यातील सर्व प्रांत अधिकारी, कृषी अधिकारी, गट विकास अधिकारी, पंचायत समित्यांचे उपअभियंते उपस्थित होते.