शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
5
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
6
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
7
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
8
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
9
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
10
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
11
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
12
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
13
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
14
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
15
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
16
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
17
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
18
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
19
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
20
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा

बैठक : मागेल त्याला शेततळ्याचे उद्दिष्ट अपूर्ण गाळ काढण्यास प्राधान्य द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 00:56 IST

नाशिक : दोन वर्षांपूर्वी जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जिल्ह्यात ३६ लाख घनमीटर इतका गाळ जिल्ह्यातील तलाव, नद्या, नाल्यांमधून काढण्यात आला.

ठळक मुद्देप्रस्तावांची माहिती जाणून घेतलीशेततळे योजनेचाही आढावा

नाशिक : दोन वर्षांपूर्वी जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जिल्ह्यात ३६ लाख घनमीटर इतका गाळ जिल्ह्यातील तलाव, नद्या, नाल्यांमधून काढण्यात आला असताना यंदा मात्र गाळ काढण्याच्या कामांची संख्या अतिशय कमी असल्याने येणाºया कालावधीत अधिकाधिक गाळ काढण्याच्या सूचना जिल्हाधिकाºयांनी अधिकाºयांना दिल्या आहेत. शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जलयुक्त शिवार योजनेच्या कामाचा आढावा जिल्हाधिकाºयांनी घेतला. त्यावेळी जलयुक्त शिवार योजनेच्या कामांना मिळालेली मंजुरी, प्रत्यक्ष सुरू झालेली कामे व प्रशासकीय मान्यतेअभावी पडून असलेल्या प्रस्तावांची माहिती जाणून घेतली. यंदा शासनाने पाणी साठवणुकीसाठी जलयुक्त शिवार योजनेच्या कामात प्राधान्य देण्याचे ठरविले असल्यामुळे गाळ काढण्याची कामे या योजनेंतर्गत हाती घेण्याच्या सूचना दिल्या त्यासाठी ग्रामपंचायतींकडून प्रस्तावांची मागणी करून त्यांना प्रांतांनी तत्काळ मान्यता देण्याच्या सूचना देण्यात आल्या. पावसाळ्यापूर्वी गाळ काढण्याचे काम पूर्ण व्हावेत, असे सांगून जिल्हाधिकाºयांनी किमान ३६ लाख घनमीटर इतका गाळ काढण्याचे उद्दिष्ट अधिकाºयांना दिले.यावेळी मागेल त्याला शेततळे या योजनेचाही आढावा घेण्यात आला. या बैठकीस जिल्ह्यातील सर्व प्रांत अधिकारी, कृषी अधिकारी, गट विकास अधिकारी, पंचायत समित्यांचे उपअभियंते उपस्थित होते.