शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
2
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
3
भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत
4
सरकार पुन्हा विकणार LIC चे शेअर्स! केव्हा आणि कसं? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
5
"बंगल्यात झालेल्या चोरीतून सीडी, पेनड्राईव्ह, कागदपत्रे लांबवली", एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
6
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 
7
अदानी ग्रुपचे शेअर्स पुन्हा रॉकेट! 'या' स्टॉकमध्ये १३% ची छप्परफाड वाढ; नेमकं काय घडलं?
8
"संजय राऊत सर्वात मोठा XXX, ते त्याच लायकीचे..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचं विधान
9
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस
10
Video : दक्षिण कोरियात पोहोचले डोनाल्ड ट्रम्प; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केले तोंडभरून कौतुक! म्हणाले...
11
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
12
राम मंदिरासाठी भक्तांनी दिले तब्बल ३ हजार कोटींचे दान, १५०० कोटी खर्च; बांधकाम पूर्णत्वाकडे!
13
तुम्हाला किती रिटर्न मिळेल माहीत नाही, परंतु पीयूष बन्सल आणि त्यांच्या बहिणीला मिळणार कोट्यवधी रुपये
14
गुड मॉर्निंग! उठल्यानंतर फॉलो करा २०-२०-२० रूल; दिवसभर राहाल पॉझिटिव्ह अन् एनर्जेटिक
15
IND vs AUS 1st T20I : टॉस वेळी मार्शचा खास विक्रम! टीम इंडियातील युवा ऑलराउंडर ३ सामन्यातून 'आउट'
16
जमात-उल-मोमिनत... महिलांना हाताशी धरून मसूद अझहरची नवी खेळी; भारताविरोधात पुन्हा रचला कट
17
निवृत्तीनंतर तुमच्या कुटुंबालाही मिळेल पेन्शनचा आधार; जाणून घ्या 'फॅमिली पेन्शन'चे महत्त्वाचे नियम
18
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
19
जेवण बनवता येत नाही, काही शिकवले नाही का? वरळीतील विवाहितेला छळ असह्य, सासरच्यांविरोधात दिली तक्रार
20
कमी भाड्याचं आमिष दाखवून महिलांना टॅक्सीत बसवायचे अन् रस्त्यातच...; कुठे घडत होत्या धक्कादायक घटना?

पाणीचोरीवरून मातोरीचे ग्रामस्थ आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 23:50 IST

मातोरी गावासाठी वरदान ठरलेल्या पाझरतलावातून गेल्या महिन्यापासून मोठ्या प्रमाणात काही शेतकऱ्यांकडून पाणीचोरी होत असल्याने पातळी खालावली असून, संबंधितांवर कारवाईसाठी गावातील शेतकरी आक्रमक झाल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत ग्रामपंचायत व पोलीसपाटील यांनी मध्यस्थीने वाद टाळला आहे.

मातोरी : मातोरी गावासाठी वरदान ठरलेल्या पाझरतलावातून गेल्या महिन्यापासून मोठ्या प्रमाणात काही शेतकऱ्यांकडून पाणीचोरी होत असल्याने पातळी खालावली असून, संबंधितांवर कारवाईसाठी गावातील शेतकरी आक्रमक झाल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत ग्रामपंचायत व पोलीसपाटील यांनी मध्यस्थीने वाद टाळला आहे.  यंदा पाहिजे त्या प्रमाणात पाऊस न पडल्यामुळे आत्तापासूनच शेतकºयांना भविष्यातील दुष्काळाची चाहूल लागली असून, पाण्यावरून वाद होत आहेत. तालुक्यातील धरणातील पाण्याची पातळी खूपच खालावली असून, मातोरीकरांना संजीवनी ठरणारा पाझरतलाव महिनाभरात कोरडाठाक पडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. शेतीसाठी पाणीपुरवठा करणाºया आळंदी धरणातील आवर्तने कमी होऊ नये व जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात येऊ नये यासाठी सय्यद पिंपरी, आडगाव, मातोरी, मखमलाबाद, दरी, मनोली येथे शेतकरी सभा घेत असताना गावातील पाझरतलावातील पाणी मखमलाबाद गावातील संपत पिंगळे यांनी मोटारीच्या सहाय्याने शेतीसाठी उपसण्यास सुरुवात केली आहे.सुमारे महिनाभर चाललेल्या या पाणीचोरीमुळे धरणाची पाणी पातळी झपाट्याने खाली गेल्याची तक्रार ग्रामस्थांनी काही दिवसांपूर्वी केली होती. याबाबत संबंधितांना समजही देण्यात आली.जनावरांसाठी पाणी शिल्लक ठेवावेपाणीचोरी होत असल्याचे दिसत असताना शुक्रवारी शेतकरी एकवटले व त्यातून तणावाची परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे सरपंच शरद तांदळे व पोलीस पाटील रमेश पिंगळे, ग्रामसेवक मवाळ यांनी सदर मोटारपंप काढून घेण्याची व शेतकºयावर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने वाद टळला. मातोरीच्या पाझरतलावात जेमतेम स्वरूपात पाणी साठा शिल्लक राहिला असून, निदान जनावरांना जगण्यासाठी तरी पाणी शिल्लक ठेवावे, अशी शेतकºयाची मागणी आहे.

टॅग्स :Waterपाणीgram panchayatग्राम पंचायत