शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

पाणीचोरीवरून मातोरीचे ग्रामस्थ आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 23:50 IST

मातोरी गावासाठी वरदान ठरलेल्या पाझरतलावातून गेल्या महिन्यापासून मोठ्या प्रमाणात काही शेतकऱ्यांकडून पाणीचोरी होत असल्याने पातळी खालावली असून, संबंधितांवर कारवाईसाठी गावातील शेतकरी आक्रमक झाल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत ग्रामपंचायत व पोलीसपाटील यांनी मध्यस्थीने वाद टाळला आहे.

मातोरी : मातोरी गावासाठी वरदान ठरलेल्या पाझरतलावातून गेल्या महिन्यापासून मोठ्या प्रमाणात काही शेतकऱ्यांकडून पाणीचोरी होत असल्याने पातळी खालावली असून, संबंधितांवर कारवाईसाठी गावातील शेतकरी आक्रमक झाल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत ग्रामपंचायत व पोलीसपाटील यांनी मध्यस्थीने वाद टाळला आहे.  यंदा पाहिजे त्या प्रमाणात पाऊस न पडल्यामुळे आत्तापासूनच शेतकºयांना भविष्यातील दुष्काळाची चाहूल लागली असून, पाण्यावरून वाद होत आहेत. तालुक्यातील धरणातील पाण्याची पातळी खूपच खालावली असून, मातोरीकरांना संजीवनी ठरणारा पाझरतलाव महिनाभरात कोरडाठाक पडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. शेतीसाठी पाणीपुरवठा करणाºया आळंदी धरणातील आवर्तने कमी होऊ नये व जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात येऊ नये यासाठी सय्यद पिंपरी, आडगाव, मातोरी, मखमलाबाद, दरी, मनोली येथे शेतकरी सभा घेत असताना गावातील पाझरतलावातील पाणी मखमलाबाद गावातील संपत पिंगळे यांनी मोटारीच्या सहाय्याने शेतीसाठी उपसण्यास सुरुवात केली आहे.सुमारे महिनाभर चाललेल्या या पाणीचोरीमुळे धरणाची पाणी पातळी झपाट्याने खाली गेल्याची तक्रार ग्रामस्थांनी काही दिवसांपूर्वी केली होती. याबाबत संबंधितांना समजही देण्यात आली.जनावरांसाठी पाणी शिल्लक ठेवावेपाणीचोरी होत असल्याचे दिसत असताना शुक्रवारी शेतकरी एकवटले व त्यातून तणावाची परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे सरपंच शरद तांदळे व पोलीस पाटील रमेश पिंगळे, ग्रामसेवक मवाळ यांनी सदर मोटारपंप काढून घेण्याची व शेतकºयावर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने वाद टळला. मातोरीच्या पाझरतलावात जेमतेम स्वरूपात पाणी साठा शिल्लक राहिला असून, निदान जनावरांना जगण्यासाठी तरी पाणी शिल्लक ठेवावे, अशी शेतकºयाची मागणी आहे.

टॅग्स :Waterपाणीgram panchayatग्राम पंचायत