शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीबाहेरच भरतो बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 00:12 IST

शेतकऱ्यांना आपला माल कुठेही विकण्याची मुभा मिळाल्याने अनेक शेतकरी सध्या बाजार समितीच्या बाहेरच गाड्या लावून भाजीपाला विक्री करू लागले आहेत. अनेक किरकोळ व्यापारी या ठिकाणाहून भाजीपाला खरेदी करत असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.

ठळक मुद्देफसवणुकीची शक्यता : शेतकऱ्यांनी खबरदारी घेण्याचे आवाहन

नाशिक : शेतकऱ्यांना आपला माल कुठेही विकण्याची मुभा मिळाल्याने अनेक शेतकरी सध्या बाजार समितीच्या बाहेरच गाड्या लावून भाजीपाला विक्री करू लागले आहेत. अनेक किरकोळ व्यापारी या ठिकाणाहून भाजीपाला खरेदी करत असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. दरम्यान, या ठिकाणी भाजीपाला खरेदी करणाºयांकडून शेतकºयांची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकºयांनी महापालिकेने ठरवून दिलेल्या ठिकाणांवर आपली वाहने उभी केली तर थेट ग्राहकांना माल विकावा, असे आवाहन करण्यात आले आहे.आरटीओ कार्यालयासमोरील रस्त्यावर सायंकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणात शेतकºयांच्या वाहनांची रांग लागत असून, यामुळे वाहतुकीची कोंडी होत असते.रस्त्यावर माल खरेदी करणाºयांमध्ये ७० टक्के व्यापारीच असतात. एखाद्या व्यापाºयाने शेतकºयाला पैसे दिलेच नाही तर त्याला तक्रार करणे गैरसोयीचे होते.शेतकºयांनी किरकोळ जरी असला तरी आपला माल बाजार समितीत आणावा, असे आवाहन बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.मनपा आयुक्तांनी सर्व विभागीय अधिकाºयांना शेतकºयांसाठी जागा निश्चित केल्या आहेत. या ठिकाणीही माल विक्री करण्यास शेतकºयांना अडचणी येत नसल्याचे बाजार समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे.फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमाचाही फज्जा उडत आहे. कारवाई झाल्यानंतर आता पेठ-दिंडोरी मार्गाला जोडणाºया मधल्या मार्गावर शेतकरी वाहने उभी करू लागले आहेत.

टॅग्स :NashikनाशिकAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती