शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

अनेक शेतकरी पीकविमा भरण्यापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 15:57 IST

सायखेडा : पंतप्रधान पीकविमा योजनेत शेतकऱ्यांना पीकविमा भरण्यासाठी सरकारने आपले सरकार सेवा केंद्रात पिक विमा भरण्यास मान्यता दिली आहे. खरीप हंगामाचा पिक विमा भरण्याची शेवटची तारीख ही ३१ जुलै होती, पण शेवटचे दोन दिवस साईट चांगली चालत नव्हती. यामुळे सी.एस.सी केंद्रचालकांना अर्ज भरता न आल्यामुळे अनेक शेतकरी पीकविमा भरण्यापासून वंचित राहिले आहे. यांचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

ठळक मुद्देसायखेडा : शेवटचे दोन दिवस साईट न चालल्याने मोठा फटका

सायखेडा : पंतप्रधान पीकविमा योजनेत शेतकऱ्यांना पीकविमा भरण्यासाठी सरकारने आपले सरकार सेवा केंद्रात पिक विमा भरण्यास मान्यता दिली आहे. खरीप हंगामाचा पिक विमा भरण्याची शेवटची तारीख ही ३१ जुलै होती, पण शेवटचे दोन दिवस साईट चांगली चालत नव्हती. यामुळे सी.एस.सी केंद्रचालकांना अर्ज भरता न आल्यामुळे अनेक शेतकरी पीकविमा भरण्यापासून वंचित राहिले आहे. यांचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.शेतकºयांच्या पिकाला संरक्षण म्हणून एकप्रकारे नैसर्गिक आपत्तीमध्ये दिलासा देण्यासाठी पंतप्रधान पीकविमा योजना मागील तीन चार वर्षांपासून लागू आहे. यंदा कोरोना रोगांचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात शिरकाव झाला आहे. दररोज रु ग्ण संख्या वाढत आहे. तरी पण मागील दहा बारा दिवसामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकºयांनी पीकविमा अर्ज भरली गेली आहे.पण शेवटच्या पाच सहा दिवसांमध्ये साईट बंद पडल्यासारखी होती. यामुळे संगणकावर पीकविमा अर्ज सादर करता येत नव्हते. तर ग्रामीण भागातील अनेक गावामध्ये इंटरनेट न चालणे, सतत बंद पडणे, आधार कार्ड आणि बँक खाते नंबर दुरु स्ती यामुळे सी.एस.सी केंद्रचालकांना अर्ज भरता न आल्यामुळे अनेक शेतकरी पीकविमा भरण्यापासून वंचित राहिले आहे. यांचा मोठा फटका शेतकºयांना बसत अअसून शासनाने पीकविमा भरण्यासाठी वाढीव मुदत द्यावी अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.शेतकºयांना नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका बसतो यंदा पाऊस उशिरा असल्याने आॅक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात जास्त पाऊस पडेल असा अंदाज वर्तविला जात आहे. नेमके त्याच मिहन्यात द्राक्ष बागा आणि नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये फळधारणा व लागवड झालेली असते त्यामुळे शेतकºयांना नैसर्गिक आपत्तीचा फटका बसण्याची शक्यता असल्यामुळे होणाºया नुकसानीला पिक विमा हा जीवदान ठरू शकतो म्हणून तर शासनाने आणि विमा कंपनी यांनी शेतकºयांसाठी मुदत वाढून देण्यात यावी.- नितीन कोरडे, जिल्हा कार्याध्यक्ष, शेतकरी संघर्ष समिती.

टॅग्स :FarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमा