शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

अनेक शेतकरी पीकविमा भरण्यापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 15:57 IST

सायखेडा : पंतप्रधान पीकविमा योजनेत शेतकऱ्यांना पीकविमा भरण्यासाठी सरकारने आपले सरकार सेवा केंद्रात पिक विमा भरण्यास मान्यता दिली आहे. खरीप हंगामाचा पिक विमा भरण्याची शेवटची तारीख ही ३१ जुलै होती, पण शेवटचे दोन दिवस साईट चांगली चालत नव्हती. यामुळे सी.एस.सी केंद्रचालकांना अर्ज भरता न आल्यामुळे अनेक शेतकरी पीकविमा भरण्यापासून वंचित राहिले आहे. यांचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

ठळक मुद्देसायखेडा : शेवटचे दोन दिवस साईट न चालल्याने मोठा फटका

सायखेडा : पंतप्रधान पीकविमा योजनेत शेतकऱ्यांना पीकविमा भरण्यासाठी सरकारने आपले सरकार सेवा केंद्रात पिक विमा भरण्यास मान्यता दिली आहे. खरीप हंगामाचा पिक विमा भरण्याची शेवटची तारीख ही ३१ जुलै होती, पण शेवटचे दोन दिवस साईट चांगली चालत नव्हती. यामुळे सी.एस.सी केंद्रचालकांना अर्ज भरता न आल्यामुळे अनेक शेतकरी पीकविमा भरण्यापासून वंचित राहिले आहे. यांचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.शेतकºयांच्या पिकाला संरक्षण म्हणून एकप्रकारे नैसर्गिक आपत्तीमध्ये दिलासा देण्यासाठी पंतप्रधान पीकविमा योजना मागील तीन चार वर्षांपासून लागू आहे. यंदा कोरोना रोगांचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात शिरकाव झाला आहे. दररोज रु ग्ण संख्या वाढत आहे. तरी पण मागील दहा बारा दिवसामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकºयांनी पीकविमा अर्ज भरली गेली आहे.पण शेवटच्या पाच सहा दिवसांमध्ये साईट बंद पडल्यासारखी होती. यामुळे संगणकावर पीकविमा अर्ज सादर करता येत नव्हते. तर ग्रामीण भागातील अनेक गावामध्ये इंटरनेट न चालणे, सतत बंद पडणे, आधार कार्ड आणि बँक खाते नंबर दुरु स्ती यामुळे सी.एस.सी केंद्रचालकांना अर्ज भरता न आल्यामुळे अनेक शेतकरी पीकविमा भरण्यापासून वंचित राहिले आहे. यांचा मोठा फटका शेतकºयांना बसत अअसून शासनाने पीकविमा भरण्यासाठी वाढीव मुदत द्यावी अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.शेतकºयांना नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका बसतो यंदा पाऊस उशिरा असल्याने आॅक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात जास्त पाऊस पडेल असा अंदाज वर्तविला जात आहे. नेमके त्याच मिहन्यात द्राक्ष बागा आणि नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये फळधारणा व लागवड झालेली असते त्यामुळे शेतकºयांना नैसर्गिक आपत्तीचा फटका बसण्याची शक्यता असल्यामुळे होणाºया नुकसानीला पिक विमा हा जीवदान ठरू शकतो म्हणून तर शासनाने आणि विमा कंपनी यांनी शेतकºयांसाठी मुदत वाढून देण्यात यावी.- नितीन कोरडे, जिल्हा कार्याध्यक्ष, शेतकरी संघर्ष समिती.

टॅग्स :FarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमा