शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

अनेक शेतकरी पीकविमा भरण्यापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 15:57 IST

सायखेडा : पंतप्रधान पीकविमा योजनेत शेतकऱ्यांना पीकविमा भरण्यासाठी सरकारने आपले सरकार सेवा केंद्रात पिक विमा भरण्यास मान्यता दिली आहे. खरीप हंगामाचा पिक विमा भरण्याची शेवटची तारीख ही ३१ जुलै होती, पण शेवटचे दोन दिवस साईट चांगली चालत नव्हती. यामुळे सी.एस.सी केंद्रचालकांना अर्ज भरता न आल्यामुळे अनेक शेतकरी पीकविमा भरण्यापासून वंचित राहिले आहे. यांचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

ठळक मुद्देसायखेडा : शेवटचे दोन दिवस साईट न चालल्याने मोठा फटका

सायखेडा : पंतप्रधान पीकविमा योजनेत शेतकऱ्यांना पीकविमा भरण्यासाठी सरकारने आपले सरकार सेवा केंद्रात पिक विमा भरण्यास मान्यता दिली आहे. खरीप हंगामाचा पिक विमा भरण्याची शेवटची तारीख ही ३१ जुलै होती, पण शेवटचे दोन दिवस साईट चांगली चालत नव्हती. यामुळे सी.एस.सी केंद्रचालकांना अर्ज भरता न आल्यामुळे अनेक शेतकरी पीकविमा भरण्यापासून वंचित राहिले आहे. यांचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.शेतकºयांच्या पिकाला संरक्षण म्हणून एकप्रकारे नैसर्गिक आपत्तीमध्ये दिलासा देण्यासाठी पंतप्रधान पीकविमा योजना मागील तीन चार वर्षांपासून लागू आहे. यंदा कोरोना रोगांचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात शिरकाव झाला आहे. दररोज रु ग्ण संख्या वाढत आहे. तरी पण मागील दहा बारा दिवसामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकºयांनी पीकविमा अर्ज भरली गेली आहे.पण शेवटच्या पाच सहा दिवसांमध्ये साईट बंद पडल्यासारखी होती. यामुळे संगणकावर पीकविमा अर्ज सादर करता येत नव्हते. तर ग्रामीण भागातील अनेक गावामध्ये इंटरनेट न चालणे, सतत बंद पडणे, आधार कार्ड आणि बँक खाते नंबर दुरु स्ती यामुळे सी.एस.सी केंद्रचालकांना अर्ज भरता न आल्यामुळे अनेक शेतकरी पीकविमा भरण्यापासून वंचित राहिले आहे. यांचा मोठा फटका शेतकºयांना बसत अअसून शासनाने पीकविमा भरण्यासाठी वाढीव मुदत द्यावी अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.शेतकºयांना नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका बसतो यंदा पाऊस उशिरा असल्याने आॅक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात जास्त पाऊस पडेल असा अंदाज वर्तविला जात आहे. नेमके त्याच मिहन्यात द्राक्ष बागा आणि नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये फळधारणा व लागवड झालेली असते त्यामुळे शेतकºयांना नैसर्गिक आपत्तीचा फटका बसण्याची शक्यता असल्यामुळे होणाºया नुकसानीला पिक विमा हा जीवदान ठरू शकतो म्हणून तर शासनाने आणि विमा कंपनी यांनी शेतकºयांसाठी मुदत वाढून देण्यात यावी.- नितीन कोरडे, जिल्हा कार्याध्यक्ष, शेतकरी संघर्ष समिती.

टॅग्स :FarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमा