शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 02:06 IST

मालेगाव तालुक्यात दमदार पाऊस झाला नसल्यामुळे ग्रामस्थांना पावसाळ्यातदेखील पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे. लोकप्रतिनिधींनी पाण्याचे महत्त्व जाणून पाण्याचे योग्य नियोजन करावे, असे आवाहन ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी केले.

ठळक मुद्देदादा भुसे ; मालेगावी सरपंच-उपसरपंच मेळाव्यात आवाहन

मालेगाव : तालुक्यात दमदार पाऊस झाला नसल्यामुळे ग्रामस्थांना पावसाळ्यातदेखील पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे. लोकप्रतिनिधींनी पाण्याचे महत्त्व जाणून पाण्याचे योग्य नियोजन करावे, असे आवाहन ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी केले.येथील अग्रेसन भवन येथे जिल्हा परिषद व मालेगाव पंचायत समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सरपंच, उपसरपंच मेळाव्यात राज्यमंत्री भुसे बोलत होते.यावेळी भुसे म्हणाले की, चणकापूर, पुनंद धरणातील पाणीसाठा अत्यल्प आहे. तालुक्यातील गावांना पाणीपुरवठा करणाºया या तलावात महिनाभर पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे. जर लवकर पाऊस झाला नाही तर तालुक्याला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागेल. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करा. लोकप्रतिनिधी व ग्रामसेवक यांनी गावातील पाण्याबाबतची गंभीर परिस्थिती ग्रामस्थांसमोर मांडा, अशा स्पष्ट सूचना भुसे यांनी यावेळी दिल्या.राज्यात बाळासाहेब ठाकरे स्मृती योजनेतून एक हजार ग्रामपंचायतींची कार्यालये बांधली जाणार आहेत. त्याअंतर्गत तालुक्यात २१ ग्रामपंचातींच्या बांधकामांना मंजुरी मिळाली आहे, तर नऊ ग्रामपंचायतींना मंजुरीची प्रतीक्षा आहे. ज्या ग्रामपंचायतींच्या बांधकामांना मंजुरी मिळाली त्या गावातील सरपंच, ग्रामसेवक यांना आदेशाचे वाटप करण्यात आले.मेळाव्यात सौंदाणेचे सरपंच डॉ. मिलिंद पवार यांच्यासह विविध गावांतील सरपंचांनी सूचना व समस्या मांडल्या. मेळाव्याला पंचायत समिती सदस्य भगवान मालपुरे, सुरेखा ठाकरे, शंकर बोरसे, सरला शेळके, कृष्णा ठाकरे, दाभाडीच्या सरपंच चारुशिला निकम, विश्वनाथ निकम, गटविकास अधिकारी आनंद पिंगळे यांच्यासह पंचायत समितीचे विभागप्रमुख उपस्थित होते.

टॅग्स :Malegaonमालेगांवsarpanchसरपंच