शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 02:06 IST

मालेगाव तालुक्यात दमदार पाऊस झाला नसल्यामुळे ग्रामस्थांना पावसाळ्यातदेखील पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे. लोकप्रतिनिधींनी पाण्याचे महत्त्व जाणून पाण्याचे योग्य नियोजन करावे, असे आवाहन ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी केले.

ठळक मुद्देदादा भुसे ; मालेगावी सरपंच-उपसरपंच मेळाव्यात आवाहन

मालेगाव : तालुक्यात दमदार पाऊस झाला नसल्यामुळे ग्रामस्थांना पावसाळ्यातदेखील पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे. लोकप्रतिनिधींनी पाण्याचे महत्त्व जाणून पाण्याचे योग्य नियोजन करावे, असे आवाहन ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी केले.येथील अग्रेसन भवन येथे जिल्हा परिषद व मालेगाव पंचायत समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सरपंच, उपसरपंच मेळाव्यात राज्यमंत्री भुसे बोलत होते.यावेळी भुसे म्हणाले की, चणकापूर, पुनंद धरणातील पाणीसाठा अत्यल्प आहे. तालुक्यातील गावांना पाणीपुरवठा करणाºया या तलावात महिनाभर पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे. जर लवकर पाऊस झाला नाही तर तालुक्याला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागेल. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करा. लोकप्रतिनिधी व ग्रामसेवक यांनी गावातील पाण्याबाबतची गंभीर परिस्थिती ग्रामस्थांसमोर मांडा, अशा स्पष्ट सूचना भुसे यांनी यावेळी दिल्या.राज्यात बाळासाहेब ठाकरे स्मृती योजनेतून एक हजार ग्रामपंचायतींची कार्यालये बांधली जाणार आहेत. त्याअंतर्गत तालुक्यात २१ ग्रामपंचातींच्या बांधकामांना मंजुरी मिळाली आहे, तर नऊ ग्रामपंचायतींना मंजुरीची प्रतीक्षा आहे. ज्या ग्रामपंचायतींच्या बांधकामांना मंजुरी मिळाली त्या गावातील सरपंच, ग्रामसेवक यांना आदेशाचे वाटप करण्यात आले.मेळाव्यात सौंदाणेचे सरपंच डॉ. मिलिंद पवार यांच्यासह विविध गावांतील सरपंचांनी सूचना व समस्या मांडल्या. मेळाव्याला पंचायत समिती सदस्य भगवान मालपुरे, सुरेखा ठाकरे, शंकर बोरसे, सरला शेळके, कृष्णा ठाकरे, दाभाडीच्या सरपंच चारुशिला निकम, विश्वनाथ निकम, गटविकास अधिकारी आनंद पिंगळे यांच्यासह पंचायत समितीचे विभागप्रमुख उपस्थित होते.

टॅग्स :Malegaonमालेगांवsarpanchसरपंच