शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

बहुमताचा वापर हुकूमशाहीसाठी नसावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 01:06 IST

विभानसभेचे पडघम वाजले असून, राज्यभरात निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. येत्या २१ तारखेला राज्यभरात मतदान होणार असून, उमेदवारांनी आपल्या मतदारसंघात तयारी सुरू केली आहे.

वेळ : सकाळी ११ वाजतास्थळ : रथचक्र कट्टाइंदिरानगर : विभानसभेचे पडघम वाजले असून, राज्यभरात निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. येत्या २१ तारखेला राज्यभरात मतदान होणार असून, उमेदवारांनी आपल्या मतदारसंघात तयारी सुरू केली आहे. उमेदवारांचे ज्येष्ठ नागरिकांचा एक गठ्ठा मतदान याकडे लक्ष लागून आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या घरी निकालाविषयी सुरू असलेल्या चर्चेत त्यांनी ज्या पक्षाला बहुमत मिळेल त्यांनी हुकूमशाहीकडे वाटचाल करू नये, असे सांगितले.पक्षाला बहुमत म्हणजे हुकूमशाही असे वाटू लागले आहे तसेच सत्ताधाऱ्यांसमोर विरोधीपक्षही महत्त्वाचा असतो यावरच एका ज्येष्ठाने विरोधीपक्ष नामशेष करण्याचा प्रयत्न सध्या सुरू असल्याने मत मांडले त्यावर एकाने लोकशाहीला काळिमा फासणारे कृत्य सत्ताधाऱ्यांनी निर्माण केल्याचे सांगितले. तसेच एकाने सरकार हे फक्त गोडबोले असून, त्यांच्याकडून साधे-साधे प्रश्न सुटत नसल्याचे मत मांडले. तसेच एकाने राजकीय पक्ष म्हणजे सफेद पोषाखातील गुंड असल्याचे मत मांडले. त्यावर एकाने शहरातील काही राजकीय पक्षातील लोकांचे नाव घेत संताप व्यक्त केला. तसेच एकाने जिल्हा शेतीप्रधान असूनदेखील शेतकºयांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे सांगितले. तसेच एकाने तरुणाईमध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढले असून, कोणतेही सरकार कामाचे नसल्याचे सांगितले. त्यामुळे आता नव्याने स्थापन होणाºया सरकारने याकडे लक्ष दिले तर बरे होईल, असे मत व्यक्त केले. तसेच एकाने राज्यासह जिल्ह्यातील जातीपातीचे व घराणेशाहीचे राजकारण संपले पाहिजे तरच जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होण्याचे मत मांडत आमदारांना मिळणारे मानधन कमी करायले हवे, असेपण ते जनतेचा पैसा खातात असे मत मांडले. शेवटी सगळ्या ज्येष्ठांनी लोकप्रतिनिधींनी त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष दिले पाहिजे, असे मत एकमताने व्यक्त केले.(या चर्चेत अरविंद पाटील, जयवंत मोरे, रमेश नागरे, सदाशिव उगले, बाबूराव पाटील, रंगनाथ राऊत, तुकाराम मोरे आदींनी सहभाग घेतला होता.)सरकार कोणतेही आले तरी ते हुकूमशाही पद्धतीने कामकाज करत असल्याचे मत या ज्येष्ठांनी मांडले. भाजप सरकार आले तेव्हा त्यांनी अचानक नोटबंदी करत सामान्य नागरिकांना वेठीस धरले. जनतेने आपले बहुमूल्य मत देत सरकार स्थापन केले, मात्र सरकारने काही निर्णय जनतेच्या हिताविरुद्ध घेतल्याचे मत या ज्येष्ठांनी मांडले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Nashikनाशिक