शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

महंत मोहनदास बेपत्ता; आखाडा परिषद चिंतित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 01:28 IST

राम रहिम, आसाराम बापू यांच्यासारख्या बाबांना भोंदू ठरविणाºया देशभरातील साधू-महंतांच्या आखाडा परिषदेचे राष्टÑीय प्रवक्तेमहंत तथा श्री पंचायती आखाडा बडा उदासीन हरिद्वारचे कोठारी महंत मोहनदास हे प्रवासादरम्यान गायब झाल्याने व दहा दिवस उलटूनही त्यांचा शोध न लागल्याने अखिल भारतीय षड्दर्शन आखाडा परिषदेने चिंता व्यक्त केली आहे. या संदर्भात त्र्यंबकेश्वर येथे सोमवारी सकाळी आखाडा परिषदेची तातडीची बैठक घेण्यात आली.

नाशिक : राम रहिम, आसाराम बापू यांच्यासारख्या बाबांना भोंदू ठरविणाºया देशभरातील साधू-महंतांच्या आखाडा परिषदेचे राष्टÑीय प्रवक्तेमहंत तथा श्री पंचायती आखाडा बडा उदासीन हरिद्वारचे कोठारी महंत मोहनदास हे प्रवासादरम्यान गायब झाल्याने व दहा दिवस उलटूनही त्यांचा शोध न लागल्याने अखिल भारतीय षड्दर्शन आखाडा परिषदेने चिंता व्यक्त केली आहे. या संदर्भात त्र्यंबकेश्वर येथे सोमवारी सकाळी आखाडा परिषदेची तातडीची बैठक घेण्यात आली.  स्वामी सागरानंद यांच्या अध्यक्षतेखाली जव्हाररोडवरील संन्यास आश्रम येथे ही बैठक घेण्यात आली. आखाडा परिषदेचे महामंत्री महंत हरिगिरी महाराज यांनी या बैठकीत सांगितले की, पंचायती आखाडा बडा उदासीन हरिद्वारचे महंत  मोहनदास हे १५ सप्टेंबर रोजी हरिद्वारहून मुंबईकडे रेल्वेने निघाले असता वाटेत ते गायब झाले आहेत. या संदर्भात हरिद्वारचे जिल्हाधिकारी, पोलीस प्रमुख तसेच उत्तराखंडच्या  मुख्यमंत्र्यांकडेही तक्रार करण्यात आली. हरिद्वारच्या प्रमुख पोलीस अधिकाºयांचे पथकही त्यांच्या शोधासाठी रवाना करण्यात आले, परंतु दहा दिवस उलटूनही त्यांचा शोध लागलेला नाही. आखाडा परिषदेने देशभरातील भोंदू बाबांची यादी जाहीर केल्यानंतर राष्टÑीय प्रवक्तेमहंत मोहनदास यांना अनोळखी व्यक्तींकडून धमकीचे फोन येत होते, त्या संदर्भात त्यांनी पोलिसांत तक्रारही केली होती. परंतु त्याची दखल घेतली गेली नाही. अखेर महंत मोहनदास यांचे संबंधित गुंडांकडून अपहरण करण्यात आले अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली. मेरठपर्यंत महंत मोहनदास यांचे लोकेशन मिळत आहे, त्यानंतर मात्र फोनही लागत नाही. आखाडा परिषदेच्या महंताचे अशा प्रकारे अपहरण करण्याची घटना दुर्दैवी असून, या संदर्भात केंद्र व राज्य सरकारने तत्काळ चौकशी करून या अपहरणाचे षडयंत्र रचणाºयांचा पर्दाफाश करावा, अशी मागणीही आखाडा परिषदेने केली आहे. यावेळी बोलताना आखाडा परिषदेचे प्रवक्ते योगीराज डॉ. बिंदूजी महाराज यांनीही सरकार अद्यापही महंत मोहन दास यांचा शोध न घेऊ शकल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. या बैठकीस त्र्यंबकेश्वर येथील सर्व आखाड्यांचे साधू, महंत उपस्थित होते.हे महंत होते उपस्थितच्आखाडा परिषदेच्या सोमवारी झालेल्या बैठकीस अखिल भारतीय षट्दर्शन आखाडा परिषदेचे अध्यक्ष स्वामी सागरानंद सरस्वती, महामंत्री महंत हरिगिरीजी, प्रवक्ते डॉ. बिंदुजी महाराज, महंत शंकरानंद सरस्वती, निर्मल आखाड्याचे महंत राजेंद्र सिंह, अग्नी आखाड्याचे महंत दुर्गानंद ब्रह्मचारी, जुना आखाड्याचे महंत सुशील गिरी, अटलचे महंत उदयगिरी, श्री पंचायती अखाडा बडा उदासीनचे महंत बालक दास, नया उदासी आखाड्याचे महंत विचार दास, आवाहनचे आनंद पुरी, निर्वाणी आखाड्याचे कमलेशगिरी दिगंबर आदी उपस्थित होते.