शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

महंत कल्पवृक्षिगरी, सुशीलिगरी महाराज समाधिस्थ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 15:46 IST

त्र्यंबकेश्वर : येथील श्रीमौनीबाबा मठाचे ब्रम्हलिन कल्पवृक्षगिरी महाराज व सुशीलगिरी महाराज यांना श्रीपंचायती दशनाम जुना तथा भैरव अखाड्याचे ठाणापती महंत विष्णुगिरी महाराज व महंत सहजानंदगिरी महाराज याच्या मार्गदर्शनाखाली अखाड्याच्या नियमानुसार समाधीस्थ करण्यात आले. तर चालक निलेश तेलवडे यांचा अंत्यविधी कांदीवली येथे करण्यात आला.

ठळक मुद्देगडचिंचले गावातीलजमावानेचोर असल्याच्या अफवेने ठार मारले

त्र्यंबकेश्वर : येथील श्रीमौनीबाबा मठाचे ब्रम्हलिन कल्पवृक्षगिरी महाराज व सुशीलगिरी महाराज यांना श्रीपंचायती दशनाम जुना तथा भैरव अखाड्याचे ठाणापती महंत विष्णुगिरी महाराज व महंत सहजानंदगिरी महाराज याच्या मार्गदर्शनाखाली अखाड्याच्या नियमानुसार समाधीस्थ करण्यात आले. तर चालक निलेश तेलवडे यांचा अंत्यविधी कांदीवली येथे करण्यात आला.कल्पवृक्षगिरी तथा चिकनाअघोरी महाराज, त्यांचे कांदीवली स्थित शिष्य सुशीलिगरी महाराज व कार चालक निलेश तेलवडे हे तिघे महाराजांच्या शिष्याच्या अंत्यविधीसाठी सुरत येथे जात असतांना गडचिंचले गावातील सुमारे १०० ते १२५ युवकांनी चोर असल्याच्या अफवेने लाठ्या-काठ्यांनी जवळील हत्यारांनी जीवे ठार मारले. दरम्यान रात्री उशीराने साधारण रात्री साडेअकरा वाजता कल्पवृक्षगिरी जुना अखाड्याशी संबंधीत असल्याने त्यांचा दफनविधी समाधी देउन करण्यात आला.प्रतिक्रि या ....या हत्येची सखोल चौकशी व्हावी. या अत्यंत निंदनीय घटनेचा निषेध करतो. गुन्हेगारांना कठोर शासन झाले पाहिजे.- श्रीमहंत नरेन्द्रगिरी महाराज, अध्यक्ष अ. भा. अखाडा परिषद, हनुमान गढी वाराणसी.आपल्या धार्मिक कार्यक्र मासाठीही जाणेही संत महात्म्यांनी सोडायचे काय? ही बाब तर सर्वच साधु महात्मांना देखील धोकादायक ठरु शकते. पोलीस असुनही काहीच करु शकले नाही ही शरमेची बाब आहे. किमान त्यांनी लोकांना सांगणे गरजेचे होते.- श्रीमहंत हरीगिरी महाराज आंतरराष्ट्रीय महासचिव अ. भा. अखाडा परिषद हरिद्वार.या दुर्दैवी घटनेची चौकशी निस्पृह पणे होणे गरजेचे आहे. ही हत्या अत्यंत निर्घृणपणे झाली असुन साधु महात्मा पोलीसांच्या आधाराने जात असतांना अश्ी घटना घडावी त्याचे आश्चर्य वाटते. या प्रकरणाची निपक्षपातीपणे चौकशी करावी, व गुन्हेगारांना कठोर शासन झाले पाहिजे.- स्वामी सागरानंद सरस्वती, अध्यक्ष त्र्यंबकेश्वर षङदर्शन अखाडा परिषद, त्र्यंबकेश्वर. (फोटो १९ कल्पकगिरी, १९सुशिलगिरी)

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी