शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
संजय राऊतांना PM मोंदीचे नेतृत्व, क्षमतेवर शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही?”
3
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
4
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
5
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
6
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
7
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
8
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
9
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव
10
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला केले जाते पितृतर्पण; कसे आणि का? सविस्तर जाणून घ्या!
11
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
12
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
13
Adani Enterprises Q4 Results: जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
14
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
15
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
16
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
17
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
18
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
19
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
20
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक

बालमनावरील संस्कार चिरकाल टिकतात महाजन : मूल्यवर्धन प्रेरक सन्मान सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 00:59 IST

पहिलीपासून विद्यार्थी शिकत असताना इतर विषयांबरोबरच मूल्यशिक्षणासारखा विषय त्याला शिकवला गेला तर ते संस्कार चिरकाल टिकतात.

ठळक मुद्देमुथा फाउंडेशनच्या वतीने आयोजन मूल्यवर्धनाची मोलाची भूमिका

नाशिक : पहिलीपासून विद्यार्थी शिकत असताना इतर विषयांबरोबरच मूल्यशिक्षणासारखा विषय त्याला शिकवला गेला तर ते संस्कार चिरकाल टिकतात. यातून सुदृढ व सुसंस्कारित पिढी घडू शकेल जी देशाचे नाव उज्ज्वल करणारी ठरेल, असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले. शंकराचार्य संकुल येथे मूल्यवर्धन प्रेरक सन्मान सोहळ्यात ते बोलत होते.महाराष्टÑ शासन व शांतीलाल मुथा फाउंडेशनच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ते पुढे म्हणाले, आदर्श, सुशिक्षित, सुसंस्कृत पिढी घडवायची असेल तर मूल्यवर्धन महत्त्वाचे आहे. जगाच्या पाठीवर आपला देश महाशक्ती म्हणून सिद्ध करण्याची जबाबदारी आपल्यावर असून, यात मूल्यवर्धनाची मोलाची भूमिका आहे. त्यामुळे आजचे विद्यार्थी व त्यांना शिकविणारे शिक्षक यांनी मूल्यशिक्षणाकडे गांभीर्याने पाहावे, आदर्श वर्तन ठेवावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. व्यासपीठावर आमदार बाळासाहेब सानप, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते, जिल्हा परिषद शिक्षण सभापती यतिन पगार, शिवाजी अहिरे, सुशील दराडे, किशोर साखला, प्रतापमल बाफणा, सतीश डुंगरवाल आदी मान्यवर उपस्थित होते. नंदकिशोर साखला यांनी प्रास्तविक केले. घोटीचे केंद्रप्रमुख अकबर शेख यांनी मूल्यवर्धन अभ्यासक्रम व त्याच्या अंमलबजावणीमुळे होणारे परिणाम याविषयीचे अनुभव सांगितले. प्रफुल्ल पारख यांनी सूत्रसंचालन केले. मूल्यशिक्षण विषयाचे महत्त्व विशद करणारी ध्वनिचित्रफीत यावेळी दाखविण्यात आली.