शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

बालमनावरील संस्कार चिरकाल टिकतात महाजन : मूल्यवर्धन प्रेरक सन्मान सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 00:59 IST

पहिलीपासून विद्यार्थी शिकत असताना इतर विषयांबरोबरच मूल्यशिक्षणासारखा विषय त्याला शिकवला गेला तर ते संस्कार चिरकाल टिकतात.

ठळक मुद्देमुथा फाउंडेशनच्या वतीने आयोजन मूल्यवर्धनाची मोलाची भूमिका

नाशिक : पहिलीपासून विद्यार्थी शिकत असताना इतर विषयांबरोबरच मूल्यशिक्षणासारखा विषय त्याला शिकवला गेला तर ते संस्कार चिरकाल टिकतात. यातून सुदृढ व सुसंस्कारित पिढी घडू शकेल जी देशाचे नाव उज्ज्वल करणारी ठरेल, असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले. शंकराचार्य संकुल येथे मूल्यवर्धन प्रेरक सन्मान सोहळ्यात ते बोलत होते.महाराष्टÑ शासन व शांतीलाल मुथा फाउंडेशनच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ते पुढे म्हणाले, आदर्श, सुशिक्षित, सुसंस्कृत पिढी घडवायची असेल तर मूल्यवर्धन महत्त्वाचे आहे. जगाच्या पाठीवर आपला देश महाशक्ती म्हणून सिद्ध करण्याची जबाबदारी आपल्यावर असून, यात मूल्यवर्धनाची मोलाची भूमिका आहे. त्यामुळे आजचे विद्यार्थी व त्यांना शिकविणारे शिक्षक यांनी मूल्यशिक्षणाकडे गांभीर्याने पाहावे, आदर्श वर्तन ठेवावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. व्यासपीठावर आमदार बाळासाहेब सानप, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते, जिल्हा परिषद शिक्षण सभापती यतिन पगार, शिवाजी अहिरे, सुशील दराडे, किशोर साखला, प्रतापमल बाफणा, सतीश डुंगरवाल आदी मान्यवर उपस्थित होते. नंदकिशोर साखला यांनी प्रास्तविक केले. घोटीचे केंद्रप्रमुख अकबर शेख यांनी मूल्यवर्धन अभ्यासक्रम व त्याच्या अंमलबजावणीमुळे होणारे परिणाम याविषयीचे अनुभव सांगितले. प्रफुल्ल पारख यांनी सूत्रसंचालन केले. मूल्यशिक्षण विषयाचे महत्त्व विशद करणारी ध्वनिचित्रफीत यावेळी दाखविण्यात आली.