शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

प्रेमी युगुलाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 00:36 IST

सुरगाणा : तालुक्यातील गाळबारी याच गावातील तरुणी मालती वाघमारे (१९) तरुण विलास राऊत (२१) दोघेही याच गावातील राहणारे या दोघांचे एक वर्षापासून एकमेकांवर प्रेम जडले होते. एकमेकांशी लग्न करण्याच्या आणाभाका घेतल्या होत्या. घरच्यांनी मालतीचा विवाह करण्याचे ठरविले; मात्र मालतीचा साखरपुडा, विवाह हा घरच्यांनी दुसऱ्या युवकासोबत ठरविण्यात आला होता.

ठळक मुद्देविहिरीच्या कठड्यावर उभे राहून दोराने घट्ट एकमेकांना आवळून बांधून घेतलेमालतीच्या मनाविरूद्ध घरच्यांचा निर्णय

सुरगाणा : तालुक्यातील गाळबारी याच गावातील तरुणी मालती वाघमारे (१९) तरुण विलास राऊत (२१) दोघेही याच गावातील राहणारे या दोघांचे एक वर्षापासून एकमेकांवर प्रेम जडले होते. एकमेकांशी लग्न करण्याच्या आणाभाका घेतल्या होत्या. घरच्यांनी मालतीचा विवाह करण्याचे ठरविले; मात्र मालतीचा साखरपुडा, विवाह हा घरच्यांनी दुसऱ्या युवकासोबत ठरविण्यात आला होता.त्या दोघांनी मिळून एका दोराने समोरासमोर विहिरीच्या कठड्यावर उभे राहून दोराने घट्ट एकमेकांना आवळून बांधून घेतले. दोघांच्या गळ्याभोवती ओढणीचा फास बांधून घेऊन गाळबारी येथील पिण्याच्या पाण्याच्या सार्वजनिक विहिरीत दोघांनी स्वत:ला झोकून दिले; मात्र हातपाय तसेच गळ्याभोवती घट्ट बांधल्याने दोघांनाही मोकळे होता आले नाही. त्यामुळे दोघेही विहिरीत बुडून मयत झाले. घरचे मात्र दोघांचे एकमेकांवर प्रेम असल्याने ते परगावी सैराटमधील आर्ची परशासारखे पळून गेले असतील, नातेवाइकाकडे असतील म्हणून शोधाशोध केली नाही.तिसºया दिवशी दोघांचेही मृतदेह पाण्यावर तरंगताना एका गावातीलच व्यक्तीने पाहिले, त्यामुळे या घटनेचा उलगडा झाला. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले होते. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.मालती व विलास या दोघांनी एकमेकांबरोबर लग्न करण्याचे पक्के मनात ठरविले होते. मुलीचा विचार न घेताच दुसºया बरोबर लग्न ठरविले त्यामुळे मालतीच्या मनाविरूद्ध घरच्यांचा निर्णय झाल्याने आपण एकमेकांबरोबर लग्न करायचे अन्यथा गळफास घेऊन आत्महत्या करायची, अशा घेतलेल्या खोट्या शपथांची खारखी आठवण मनात ठेवून दोघांनी आत्महत्या करण्याचा ठाम निर्णय घेतला.