शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

देशमाने परिसरात पावसाने पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 13:18 IST

देशमाने - परिसरात उत्तरा नक्षत्राच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

देशमाने - परिसरात उत्तरा नक्षत्राच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पंधरा दिवसापूर्वी परिसरातील शेतकरीवर्ग जोरदार पावसाच्या प्रतिक्षेत होता. उत्तरा नक्षत्रात अखंडपणे जोरदार पाऊस झाल्याने कापणीस आलेले बाजरी व सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. कांद्याचे रोपे देखील अती पाण्याने मोठ्या प्रमाणावर कुजू लागली आहे. आगामी काळात लाल कांद्यासाठी मागणी राहणार असल्याने चांगला भाव मिळू शकतो या अपेक्षेने लावणीस आलेले कांद्याची रोपे व आगामी उन्हाळ कांद्यासाठी टाकलेल्या रोपांचे नुकसान झाल्याने कांदा लागवडीसाठी शेतकरी वर्ग मिळेल तेथून कांद्याची रोपे खरेदी करत आहे. परिणामी कांदा लागवडीचा खर्च दुप्पटीने वाढला आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसाचे प्रमाण असेच राहिले तर उर्वरित खरीप पिकांचे देखील नुकसान होणार असल्याने शेतकरी वर्ग हतबल झाला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक