शहरं
Join us  
Trending Stories
1
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
3
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
4
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
5
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
6
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
7
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
8
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
9
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
10
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
11
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
12
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
13
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
14
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
15
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
16
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
17
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
18
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
19
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
20
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा

जामदरी शाळेला ठोकले कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 00:47 IST

नांदगाव : शासनाने सर्वशिक्षा अभियान हाती घेतल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सर्व सुविधा मिळू लागल्या आहेत. मात्र या अभियानातील अनेक जिल्हा परिषदेच्या शाळांना शिक्षक मिळत नसल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देनिवेदन सादर : ग्रामस्थांमधून संतप्त प्रतिक्रिया

नांदगाव : शासनाने सर्वशिक्षा अभियान हाती घेतल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सर्व सुविधा मिळू लागल्या आहेत. मात्र या अभियानातील अनेक जिल्हा परिषदेच्या शाळांना शिक्षक मिळत नसल्याचे समोर आले आहे.नांदगाव तालुक्यातील जामदारी तांड्यावरील जिल्हा परिषद शाळेला सुरू होऊन २० दिवस झाले; पण अजूनही येथे शिक्षक उपलब्ध नसल्याने पालकांनी शाळेला टाळे ठोकले. जोपर्यंत शिक्षक मिळत नाही तोपर्यंत टाळे उघडले जाणार नाही असा पवित्रा घेतला आहे.जामदारी तांड्यावरील जि. प. शाळेत पहिली ते चौथीपर्यंत वर्ग आहेत. येथे सुमारे ५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षक नाही. रोज सकाळी बाहेरील एक मास्तर शाळा उघडून जातात आणि दिवसभर विद्यार्थी वर्गात धिंगाणा घालतात. त्यांच्या शिक्षणाची एैशी की तैसी होत असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Schoolशाळा