शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

जिल्हा बँकेकडून कर्जपुरवठा बंद

By admin | Updated: August 20, 2016 00:49 IST

शेतकरी त्रस्त : सातपूर सोसायटीचे निवेदन

सातपूर : जिल्हा बँकेने शेतकऱ्यांना कर्जपुरवठा बंद केला असून, तो पूर्ववत सुरू करून दिलासा द्यावा, अशी मागणी सातपूर विविध कार्यकारी सोसायटीच्या वतीने दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.सोसायट्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जपुरवठा केला जातो आणि सोसायट्यांना जिल्हा बँकेकडून पतपुरवठा करण्यात येतो. जिल्हा बँकेने कर्जपुरवठा बंद केल्याने ऐन लागवडीच्या काळात शेतकऱ्यांना कर्ज मिळत नसल्याने ते अडचणीत सापडले आहेत. संस्थेकडे शेतकरी कर्जाची मागणी करीत आहेत, परंतु जिल्हा बँकेने कर्जपुरवठा बंद केल्याने शेतकऱ्यांना कर्ज देता येत नाही. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जपुरवठा वेळेवर होत नाही. बँकेने कर्जपुरवठा सुरू करावा, अशी मागणी सोसायटीचे अध्यक्ष विजय भंदुरे, शिवाजी मटाले, बाळासाहेब बंदावणे, मधुकर भंदुरे, मुरलीधर भंदुरे, दिलीप भंदुरे, दादा निगळ, दीपक मौले, किसन शेवकर, भिवानंद काळे आदि संचालकांनी केली आहे. (वार्ताहर)