शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

विहिरीत पडलेल्या हरणाला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 13:25 IST

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथील वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना हरीण विहिरीत पडल्याची बातमी कळताच या कर्मचाऱ्यांनी तातडीने धावपळ करीत या विहिरीतून हरणाला बाहेर काढण्यात यश मिळवले.

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथील वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना हरीण विहिरीत पडल्याची बातमी कळताच या कर्मचाऱ्यांनी तातडीने धावपळ करीत या विहिरीतून हरणाला बाहेर काढण्यात यश मिळवले.गुरुवारी (दि.१६) दुपारी ४ वाजता मुंडे वस्ती येथील शिवाजी वाल्मीक मुंडे यांच्या भरपूर पाणी असलेल्या विहिरीत हरीण पडले असल्याने या शेतकºयाने वनरक्षक ज्ञानेश्वर वाघ यांना फोन करून माहिती दिली व वन कर्मचारी व वनसेवक तत्काळ विहिरीवर हजर होऊन पाळण्याच्या साह्याने जिवंत हरणाला बाहेर काढण्यात यश आले.सदर हरीण एक वर्ष वयाचे असल्याचे सांगण्यात आले. हरणाला बाहेर काढण्यासाठी वनरक्षक वाघ वन कर्मचारी पोपट वाघ, मच्छिंद्र ठाकरे, शेतकरी रवींद्र मुंडे, शिवाजी मुंडे, दत्तू मुंडे, दत्तू गोसावी, भागिनाथ मुंडे आदींनी मदत केली.शेतात सध्या गहू हरभरा व कांदे पिके आहेत. या पिकाचे नुकसान हरण करीत आहे. हरणाच्या उपद्रवामुळे शेतकरी हैराण झाले हरणांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. वनविभागाने बसून विहिरीना कठडे किंवा जाळी बसवावी, अशी मागणी जैविक विविधता समितीचे अध्यक्ष लक्ष्मण घुगे यांनी केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक