शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 22:44 IST

वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील मिटवाडी वस्तीतील ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना बाणंगगा नदीच्या बंधाऱ्याच्या सांडव्यातून पाणी वाहत असल्याने जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. मिटवाडीसाठी पूल बांधण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

ठळक मुद्देबाणगंगा बंधारा : पूल बांधण्याची ग्रामस्थांची मागणी

वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील मिटवाडी वस्तीतील ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना बाणंगगा नदीच्या बंधाऱ्याच्या सांडव्यातून पाणी वाहत असल्याने जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. मिटवाडीसाठी पूल बांधण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.जानोरी येथील मिटवाडी वस्तीतील अंदाजे १५० ते २०० लोकसंख्या असलेल्या वस्तीतील नागरिक व शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्या-येण्यासाठी तीन ते चार महिने जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. तसेच अंगणवाडीतील मुलांना तर जोपर्यंत बंधाºयाच्या सांडव्यातील पाणी बंद होत नाही तोपर्यंत अंगणवाडीतील मुलांना शिक्षणापासून वंचितच राहावे लागत आहे. मिटवाडी वस्तीसाठी पर्यायी मार्ग आहे दीड ते दोन किलोमीटर अंतरावर आहे. तेथून मिटवाडी वस्तीत जावे लागते.त्यामुळे मिटवाडी वस्तीसाठी दखल घेऊन या नागरिकांची व विद्यार्थ्यांची दखल घेऊन मिटवाडी वस्तीसाठी पूल बांधण्याची ग्रामस्थांची मागणी केली आहे. आमच्या मिटवाडी भागातील नागरिकांना गावात येण्या-जाण्यासाठी दररोज सकाळ - संध्याकाळ बाणगंगा नदीच्या बंधाºयावरून ये-जा करावी लागते; परंतु पावसाळ्यात चार महिने या नदीला खूप पाणी राहात असल्याने या वस्तीतील नागरिकांना व विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे हा प्रवास अत्यंत घातक बनला असून, शालेय विद्यार्थ्यांना तर जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो. त्यामुळे शासनाने आमच्या या वस्तीला रस्त्यावर जोडणारा पूल त्वरित बांधून आमची गैरसोय थांबवावी.- सुभाष नेहरे, ग्रामपंचायत सदस्य, जानोरी