शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

मुरमट्टी ग्रामस्थांचा जीवघेणा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 01:16 IST

पेठ : तालुक्यातील मुरमट्टी गावाच्या ग्रामस्थांना वर्षानुवर्षे नदीच्या पुरातून जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याने नदीवर पूल व पक्का रस्ता करण्याची मागणी होत आहे. नदी गावाला वळसा घालून जात असल्याने पावसाळ्यात या गावाचा इतर गावांशी संपर्क तुटतो.

ठळक मुद्देगैरसोय : संपर्क तुटल्याने नदीला वळसा

लोकमत न्यूज नेटवर्कपेठ : तालुक्यातील मुरमट्टी गावाच्या ग्रामस्थांना वर्षानुवर्षे नदीच्या पुरातून जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याने नदीवर पूल व पक्का रस्ता करण्याची मागणी होत आहे. नदी गावाला वळसा घालून जात असल्याने पावसाळ्यात या गावाचा इतर गावांशी संपर्क तुटतो.गावात येण्यासाठी पूल वा रस्ता नसल्याने ग्रामस्थांना नदीच्या पुरातून जीवघेणा प्रवास करावा लागतो आहे. अनेक वर्षांपासून ग्रामस्थांनी शासन दरबारी मागणी करूनही या नदीवर पूल होत नसल्याने ग्रामस्थांनी थेट विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची भेट घेऊन मुरमट्टी गावाजवळच्या नदीवर पूल व पक्का रस्ता तसेच इंटरनेट सेवेसाठी टॉवर उभारण्याची मागणी केली.याप्रसंगी देवीदास कामडी, अशोक तांदळे, दुर्वादास गायकवाड, मंगेश पवार, पोपट महाले, अनिल बोरसे, पांडुरंग तांदळे, रामदास फसाळे, सोमनाथ जाधव, पांडुरंग माळेकर, किसन गोराळे, रमेश घुले गंगाधर बेडकोळी, मनोहर साहरे, पंढरीनाथ भुसारे, भावराज चौधरी, वामन फसाळे, गोपाळ पाडवी, गोपाळ बोरसे, अमृता साहरे, मोहन फसाळे आदी उपस्थित होते.गावात जाण्यासाठी प्रथम नदीच्या पाण्याचा सामना करावा लागतो. नदीत पाण्याचा प्रवाह जास्त असल्यास काही वेळा रात्र नदीच्या पल्याडच काढावी लागते. शाळेत येणाऱ्या मुलांना धोकादायक फरशीपुलावरून जीव मुठीत धरून नदी पार करावी लागते.- मनोहर सहारे, ग्रामस्थ, मुरमट्टी

टॅग्स :Rainपाऊसgram panchayatग्राम पंचायत