शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
3
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
4
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
5
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
6
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
7
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
8
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
9
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
10
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
11
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
12
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
13
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
14
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
15
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
16
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
17
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
18
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
19
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
20
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सकारात्मक शब्दांमुळे जीवन बनते आनंदमयी : अहिरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 00:53 IST

परिस्थिती कशीही असो प्रत्येकाने सकारात्मक विचारानेच बोलणे आवश्यक आहे. चांगल्या विचारातून स्वभावात आणि बोलण्यातही सकारात्मका येते. त्यामुळे सकारात्मक शब्दांचा वापर केल्यास त्याचा सभोवतालच्या व्यक्तींवर चांगला प्रभाव होऊन जीवन आनंदमयी होण्यास मदत होते, असे प्रतिपादन रत्नाकर अहिरे यांनी केले.

नाशिक : परिस्थिती कशीही असो प्रत्येकाने सकारात्मक विचारानेच बोलणे आवश्यक आहे. चांगल्या विचारातून स्वभावात आणि बोलण्यातही सकारात्मका येते. त्यामुळे सकारात्मक शब्दांचा वापर केल्यास त्याचा सभोवतालच्या व्यक्तींवर चांगला प्रभाव होऊन जीवन आनंदमयी होण्यास मदत होते, असे प्रतिपादन रत्नाकर अहिरे यांनी केले. गोदाघाटावरील नाशिक व्याख्यानमालेत मंगळवारी (दि.२२) रत्नाकर अहिरे यांनी सुभाष सुराणा यांच्या स्मृतीत ‘शब्दरुपी अस्त्र, हेच सुखी जीवनाचे मानसशास्त्र’ विषयावर बाविसावे पुष्प गुंफले. त्यांनी उपस्थितांना सकारात्मक विचार करण्याचे आणि बोलतानाही सकारात्मक शब्दप्रयोग करण्याचे आवाहन केले.  नकारात्मक विचारांचा बागुलबुवा करून अनेक जण नैराश्येच्या गर्तेत अडकतात आणि त्यांच्या बोलण्यातही नकारघंटा येते. त्यामुळे अशा व्यक्ती ज्या विषयासंबंधी बोलतात अथवा विचार करतात त्यात त्यांना अपयश येते; परंतु सकारात्मक विचारांनी सर्व क्षेत्रात यशस्वी होण्याचा आनंद घेता  येतो. अशाप्रकारे प्रत्येक गोष्टीतून आनंद शोधणे जीवन सुखावणारे असते. त्यामुळे प्रत्येक कृतीतून आनंद घेणे हेच सुखी जीवनाचे शास्त्र असल्याचे मतही अहिरे यांनी व्यक्त केले.  आजचे व्याख्यान ,  विषय- नव्या पिढीच्या समाजासमोरील आव्हाने , वक्ते- अजितकुमार तेलंग (ठाणे)

टॅग्स :Nashikनाशिक