शहरं
Join us  
Trending Stories
1
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
2
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
3
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
5
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
6
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
7
आईचे दुसऱ्या महिलेशी समलैंगिक संबंध, प्रेमासाठी चिमुकल्याची हत्या; पतीच्या हाती लागला व्हिडिओ अन् मग...
8
कधीकाळी चालवायचे रिक्षा, आता मुलाच्या वाढदिवशी लग्झरी कार दिली भेट; VIP नंबरसाठी मोजले ३१ लाख
9
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
10
तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका
11
Nuclear warfare: भविष्य स्फोटक आहे...
12
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
13
अर्धा तास तडफडला! फी न भरल्याने प्राध्यापकाने केला अपमान, विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये स्वतःला पेटवले
14
"तुमच्यातले शारीरिक संबंध कसे आहेत?", आंतरधर्मीय लग्न करताना मराठी गायिकेला आईने विचारलेला बोल्ड प्रश्न
15
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
16
मराठी अभिनेत्रीला डेट करतोय सुनील शेट्टीचा लेक अहान; कोण आहे ती सुंदरा?
17
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
18
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
19
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
20
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक

सकारात्मक शब्दांमुळे जीवन बनते आनंदमयी : अहिरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 00:53 IST

परिस्थिती कशीही असो प्रत्येकाने सकारात्मक विचारानेच बोलणे आवश्यक आहे. चांगल्या विचारातून स्वभावात आणि बोलण्यातही सकारात्मका येते. त्यामुळे सकारात्मक शब्दांचा वापर केल्यास त्याचा सभोवतालच्या व्यक्तींवर चांगला प्रभाव होऊन जीवन आनंदमयी होण्यास मदत होते, असे प्रतिपादन रत्नाकर अहिरे यांनी केले.

नाशिक : परिस्थिती कशीही असो प्रत्येकाने सकारात्मक विचारानेच बोलणे आवश्यक आहे. चांगल्या विचारातून स्वभावात आणि बोलण्यातही सकारात्मका येते. त्यामुळे सकारात्मक शब्दांचा वापर केल्यास त्याचा सभोवतालच्या व्यक्तींवर चांगला प्रभाव होऊन जीवन आनंदमयी होण्यास मदत होते, असे प्रतिपादन रत्नाकर अहिरे यांनी केले. गोदाघाटावरील नाशिक व्याख्यानमालेत मंगळवारी (दि.२२) रत्नाकर अहिरे यांनी सुभाष सुराणा यांच्या स्मृतीत ‘शब्दरुपी अस्त्र, हेच सुखी जीवनाचे मानसशास्त्र’ विषयावर बाविसावे पुष्प गुंफले. त्यांनी उपस्थितांना सकारात्मक विचार करण्याचे आणि बोलतानाही सकारात्मक शब्दप्रयोग करण्याचे आवाहन केले.  नकारात्मक विचारांचा बागुलबुवा करून अनेक जण नैराश्येच्या गर्तेत अडकतात आणि त्यांच्या बोलण्यातही नकारघंटा येते. त्यामुळे अशा व्यक्ती ज्या विषयासंबंधी बोलतात अथवा विचार करतात त्यात त्यांना अपयश येते; परंतु सकारात्मक विचारांनी सर्व क्षेत्रात यशस्वी होण्याचा आनंद घेता  येतो. अशाप्रकारे प्रत्येक गोष्टीतून आनंद शोधणे जीवन सुखावणारे असते. त्यामुळे प्रत्येक कृतीतून आनंद घेणे हेच सुखी जीवनाचे शास्त्र असल्याचे मतही अहिरे यांनी व्यक्त केले.  आजचे व्याख्यान ,  विषय- नव्या पिढीच्या समाजासमोरील आव्हाने , वक्ते- अजितकुमार तेलंग (ठाणे)

टॅग्स :Nashikनाशिक