शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

कळवऊ खबरबात...कोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:19 IST

- रोहिणी महाले, नगराध्यक्ष, कळवण २०१४ ते १९ या काळात राज्यात भाजप-सेना युतीचे सरकार होते. तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजन, ...

- रोहिणी महाले, नगराध्यक्ष, कळवण

२०१४ ते १९ या काळात राज्यात भाजप-सेना युतीचे सरकार होते. तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार डॉ. राहुल आहेर यांनी कळवण नगरपंचायतला निधी उपलब्ध करून दिल्यामुळे शहरांत विकासकामे झाली हे सत्य नाकारून चालणार नाही. नगरपंचायत अंतर्गत विकासकामांना कधीही अडथळे आणले नाहीत. भाजप सरकारच्या काळात आमदार डॉ. आहेर यांनी मिळवून दिलेला निधी आणि झालेली विकासकामे, शहराच्या सर्वांगीण विकासकामांचा आराखडा जनतेपुढे ठेवून आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ.

- सुधाकर पगार, गटनेते, भाजप

इन्फो...

पगारांचे प्राबल्य अन् निवडणूक

कळवण शहर हे पगाराचे गाव म्हणून ओळखले जाते. शहरातील सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, सहकार आणि आध्यत्मिक क्षेत्रातील काम हे पगारांचा सहभाग असल्याशिवाय पूर्ण होत नाही त्याप्रमाणे शहरातील संस्था, नगरपंचायत निवडणुका किंवा राजकारणदेखील पगारांशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे पगारांची भूमिका तेवढीच महत्त्वपूर्ण आहे. कळवण नगरपंचायतच्या प्रथम नगराध्यक्षपदाचा मान सुनीता पगार यांनाच मिळाला असून, वेगवेगळ्या पक्षांत आणि गटातटात विखुरलेल्या पगारांचे राजकारणदेखील एकमेकांच्या विरोधात चर्चा करूनच आहे. नगरपंचायत निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात आणि भाऊबंदकीच्या संशयकल्लोळात राजकीय वातावरण तापते.