शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
3
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
4
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
5
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
6
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
7
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
8
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
9
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
10
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
11
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
12
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
13
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
14
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
15
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
16
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
17
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
18
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
19
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
20
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...

सैनिकांच्या त्यागाची प्रत्येकाने आठवण ठेवावी : प्रभूदेसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 00:59 IST

कारगिलची शौर्यगाथा पाहताना सैनिकांच्या साहसाचे दर्शन घडते. आपल्या प्राणाची पर्वा न करता भारतीय सैनिक हिमालयाच्या टोकावर जवळपास १८ हजार फुटांवरील सीमेवर रात्रं-दिवस उणे ४० ते ५० अंश सेल्सिअस तपमानात डोळ्यात तेल घालून मृत्यूशी झुंज देत असतात.

नाशिक : कारगिलची शौर्यगाथा पाहताना सैनिकांच्या साहसाचे दर्शन घडते. आपल्या प्राणाची पर्वा न करता भारतीय सैनिक हिमालयाच्या टोकावर जवळपास १८ हजार फुटांवरील सीमेवर रात्रं-दिवस उणे ४० ते ५० अंश सेल्सिअस तपमानात डोळ्यात तेल घालून मृत्यूशी झुंज देत असतात. अशा परिस्थितीत देशवासीयांच्या संरक्षणासाठी लढणाऱ्या सैनिकांच्या धैर्य व त्यागाची समाजाने आठवण ठेवून प्रत्येक सैनिकाबद्दल भारतीयाला आदर आणि अभिमान असायला हवा, असे मत अनुराधा प्रभूदेसाई यांनी येथे व्यक्त केले.  गोदाघाटावरील नाशिक वसंत व्याख्यानमालेचे सातवे पुष्प प्रभूदेसाई यांनी सोमवारी (दि. ७) गुंफले. माजी खासदार दिवंगत अ‍ॅड. उत्तमराव ढिकले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘ऋणानुबंध सैनिकांशी-कारगिलची शौर्यगाथा’ या विषयावर बोलताना अनुराधा प्रभूदेसाई यांनी लेह, लडाख, द्रास, कारगिल प्रांतात प्राणपणाने झुंज देणाºया सैनिकांचे जीवनमान नाशिककरांसमोर मांडले. ज्या सैनिकांचे अदम्य साहस आणि शौर्याच्या जोरावर आपण देशात सुरक्षित आहोत त्या सैनिकांच्या त्यागाची समाज आठवण ठेवत नाही, याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. त्या म्हणाल्या की, बॉलिवूडच्या तारेतारकांच्या आयुष्यातील प्रत्येक घटनेची माहिती प्रत्येकाला असते. परंतु देशातील परमवीरचक्र सन्मानित सैनिकांची नावे आपल्याला माहिती नाहीत, ही शोकांतिका आहे. कारगिल युद्धातील पहिले शहीद कॅप्टन सौरभ कालिया यांचे बलिदान आणि नंतरच्या यातना आपल्याला ठाऊक नाही. कॅप्टन विक्र म बात्रांचे कार्य माहिती नाही. काश्मीर किंवा अरुणाचलसारखा प्रदेश आपल्या नकाशावरून पुसला जातो आणि आपला नकाशा लहान होतो, यांसारखी लांच्छनास्पद गोष्ट नाही. देशाच्या सीमेचे रक्षण, पलटन की इज्जत या गोष्टींसाठी आपला सैनिक बर्फवृष्टी, हिमप्रपात, गोळीबार यांची पर्वा न करता तिथे उभा असतो, त्याची आठवण ठेवून सर्वांनी भारतीय सैन्याच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

टॅग्स :Nashikनाशिक