शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 18:25 IST

वनविभागाला कळवूनही हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप

ठळक मुद्देचार वाजेच्या सुमारास अचानक दबा धरून बसलेल्या बिबट्याने गायीवर हल्ला चढविल्याने गायीचा मृत्यू झाला.

जायखेडा: करंजाड (ता.बागलाण) शिवारातील चिंचबारी, पाटगादा व पिंगळवाडे परिसरात बिबट्याने गेल्या अनेक दिवसांपासून धुमाकूळ घातला असून पाटगादा शिवारात शुक्रवारी (दि.१४) बिबट्याने भरदिवसा गायीवर हल्ला चढवत तिला ठार मारल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक वेळा वनविभागाला कळवूनही हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.पाटगादा शिवारातील शेतकरी प्रवीण बाळू देवरे यांच्या शेतात गायी चारण्यासाठी सोडण्यात आल्या होत्या. दुपारी चार वाजेच्या सुमारास अचानक दबा धरून बसलेल्या बिबट्याने गायीवर हल्ला चढविल्याने गायीचा मृत्यू झाला. याच वेळी सोबत बांधलेल्या इतर गायींनी दोरखंड तोडून पळ काढला. गायी भेदरलेल्या अवस्थेत सैरभैर धावत असल्याचे पाहून आसपासचे नागरिक गायी बांधलेल्या जागेत गेले असता बिबट्या गायीवर ताव मारत असल्याचे निदर्शनास आले. नागरिकांनी आरडाओरडा केला मात्र तोपर्यंत बिबट्याने गायीचा फडशा पाडला होता. गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला असल्याने शेतक-यांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाला याबाबत अनेक वेळा तक्र ारी करूनही दखल घेतली जात नसल्याचा आरोप केवळ देवरे यांनी केला आहे. बिबटया भरदिवसा दर्शन देत असल्याने शेतमजूर भीतीमुळे शेतात जाण्यास तयार होत नाही. वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतक-यांनी केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक