शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

वक्तृत्व स्पर्धेमुेळे नेतृत्वगुण विकसित : संतोष मंडलेचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 01:10 IST

सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी कळत असल्यातरी, पुस्तक वाचन हे फार महत्त्वाचे आहे. वाचनाने चांगले विचार मांडता येतात त्याचबरोबर वक्तृत्व स्पर्धेमुळे नेतृत्व गुण विकसित होऊन त्यातून एक चांगला राजकीय नेता निर्माण होऊ शकतो,

नाशिक : सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी कळत असल्यातरी, पुस्तक वाचन हे फार महत्त्वाचे आहे. वाचनाने चांगले विचार मांडता येतात त्याचबरोबर वक्तृत्व स्पर्धेमुळे नेतृत्व गुण विकसित होऊन त्यातून एक चांगला राजकीय नेता निर्माण होऊ शकतो, असे प्रतिपादन महाराष्ट्र चेंबर्स आॅफ कॉमर्सचे राज्य अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी केले.  निर्मिक फाउण्डेशनच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभप्रसंगी ते बोलत होते. लिमये सभागृह येथे निर्मिक फाउण्डेशनच्या वतीने महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त पुण्यतिथीनिमित्त आयोजित केलेली ही चौथी राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्रातून स्पर्धक यात सहभागी झाले होते. यावेळी राजाभाऊ काठे, उद्योजक चंद्रकांत बागुल, राकाशेठ माळी, नगरसेविका सुप्रिया खोडे, अनिल जाधव, सुनील खोडे, विजय राऊत आदी उपस्थित होते.  परीक्षक म्हणून डोंबिवली येथील पुरुषोत्तम वाघ, नाशिकचे जयंत बेहळे, दत्तात्रय वेलजाळी यांनी कामकाज पाहिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक फाउण्डेशनचे अध्यक्ष जयवंत बागुल यांनी केले. सूत्रसंचालन सचिव नितीन पाटील यांनी केले, तर आभार बाबासाहेब खरोटे यांनी मानले. यावेळी संदीप बच्छाव, प्रसाद पवार, हरिभाऊ महाजन, अंबादास शेळके, सचिन बागुल, दादाजी बागुल, जयराम सोनवणे आदी उपस्थित होते.विजेते स्पर्धक‘शिवजयंतीचे जनक : म. जोतिराव फुले, छत्रपती शिवराय-म. फुले-डॉ. आंबेडकर : एक आदर्श गुरु-शिष्य परंपरा, म. फुले व त्यांचा सार्वजनिक सत्यधर्म, डॉ. आंबेडकरांची आरक्षण विषयक भूमिका’ या विषयांवर ही राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. प्रथम क्रमांक नाशिक येथील अमोल गुट्टे याने पटकाविला. द्वितीय क्रमांक जुन्नर येथील शुभम गाढवे याने, तर तृतीय क्रमांक निफाड येथील तेजस्विनी शिंदे यांनी मिळविला. उत्तेजनार्थ बक्षिसाचे मुरबाड येथील महेश घावट व धुळे येथील प्रा. सतीश अहिरे हे मानकरी ठरले.

टॅग्स :Nashikनाशिक