शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

लालसेना : निधी नसल्याने राज्यभर छेडले आंदोलन साठे महामंडळ कार्यालयाला ठोकले टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 02:21 IST

नाशिक : राज्यातील मातंग आणि तत्सम समाजातील जनतेच्या आर्थिक उन्नतीसाठी सुरू केलेल्या अण्णा भाऊ साठे महामंडळाला पुरेसा निधी मिळत नसल्याने या कार्यालयाकडून आर्थिक विकासाचे कोणतेही प्रकरणे मंजूर होत नाही.

ठळक मुद्देमहामंडळाच्या कार्यालयाला टाळे ठोकण्यात आलेराज्यातील इतर प्रकल्पांना निधी उपलब्ध

नाशिक : राज्यातील मातंग आणि तत्सम समाजातील जनतेच्या आर्थिक उन्नतीसाठी सुरू केलेल्या अण्णा भाऊ साठे महामंडळाला पुरेसा निधी मिळत नसल्याने या कार्यालयाकडून आर्थिक विकासाचे कोणतेही प्रकरणे मंजूर होत नाही. त्यामुळे या कार्यालयाचा उपयोग शून्य झाल्याचा आरोप करीत गुरुवारी लालसेना या संघटनेच्या वतीने शहरातील अण्णा भाऊ साठे महामंडळाच्या कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले. या संदर्भात लालसेनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र गायकवाड यांनी सांगितले की, समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी अण्णा भाऊ साठे महामंडळ स्थापन करण्यात आलेले आहे. परंतु या महामंडळाकडे निधीचा सतत तुटवडा असल्यामुळे समाजातील होतकरू तरुणांना आणि बेरोजगारांची कर्ज प्रकरणे मंजूर होत नाहीत. महामंडळासाठी पुरेसा निधी आणि कर्ज प्रकरणे नसल्यामुळे कर्मचाºयांनादेखील काहीच काम शिल्लक राहिलेले नाही. राज्यातील इतर प्रकल्पांना राज्यशासन निधी उपलब्ध करून देत असताना महामंडळाला मात्र निधी दिला जात नाही. त्यामुळे या कार्यालयाचा कोणताही उपयोगच राहिला नसल्यामुळे कार्यालयाला टाळे ठोकण्याचा कार्यक्रम राज्यभर राबविण्यात आल्याची माहिती गायकवाड यांनी दिली. याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस संदीप कांबळेदेखील उपस्थित होते.