शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

तलावातील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 00:13 IST

जलयुक्त शिवार योजनेंतर्गत विखरणी येथे कृषी विभागाच्या सहकार्याने तलावातील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ नुकताच पंचायत समतिी सदस्य मोहन शेलार यांच्या हस्ते करण्यात आला.

येवला : जलयुक्त शिवार योजनेंतर्गत विखरणी येथे कृषी विभागाच्या सहकार्याने तलावातील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ नुकताच पंचायत समतिी सदस्य मोहन शेलार यांच्या हस्ते करण्यात आला.  विखरणी-गोरखनगर मार्गावर असलेल्या तलावातील गाळ या योजनेंतर्गत काढण्यात येणार असून या तलावापासून कानडी शिवारातील तलावापर्यंत सर्व बंधाºयातील गाळ काढण्यात येणार आहे. या तलावातील गाळ शेतकºयांनी आपापल्या शेतजमिनीत टाकल्यास जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होईल असे मत यावेळी कृषी अधिकाºयांनी व्यक्त केले.  या योजनेंतर्गत तीन बंधारा  दुरु स्ती कामे मंजूर असून, एक काम पूर्ण झाले आहे. तर इतर दोन कामे लवकरच सुरू होतील यासोबतच बांध बंधिस्तीची कामेही सुरू राहणार आहेत. यापूर्वी गतवर्षी वसंत बंधारा येथील गाळ काढण्यात आला होता. त्याच्याच पुढच्या टप्प्याचे काम आता सुरू करण्यात आले असून, ग्रामस्थांनी या बंधाºयातील गाळ स्वखर्चाने वाहून नेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. तसेच पोयट्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नसल्याची माहिती देण्यात आली. या कार्यकमप्रसंगी कृषी अधिकारी राहुल शिंदे, संदीप सोनवर, सरपंच रामदास खुरसने, उपसरपंच विठाबाई पगार, दत्तूू बोळीज, प्रकाश पगार, अशोक कोताडे, वाल्मीक शेलार, म्हसू बिडगर, अरूण खरे, बाजीराव शेळके, सुनील जिरे, नवनाथ गोडसे, अरूण ठोंबरे, तुकाराम शेलार, सागर शेलार, संतोष कोकणे आदी उपस्थित होते.  गावाच्या विकासासोबतच सिंचनासाठी पाणी हा महत्त्वाचा घटक असल्याने जलयुक्त शिवार योजनेंतर्गत लोकसहभाग आणि शासन यांच्या मदतीने गावात जास्तीतजास्त कामे पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करणार असल्याने जास्तीतजास्त शेतकºयांनी या योजनेचा फायदा शेतकºयांनी घ्यावा, असे आवाहन यावेळी मोहन शेलार यांनी उपस्थित शेतकºयांना केले.

टॅग्स :Damधरण