शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

कीर्तागळी येथे पाणीवापर संस्थेचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 14:38 IST

सिन्नर: गावात युवा मित्र या सामाजिक संस्थेच्या मदतीने मागील 2 वर्षांपूर्वी जलसंधारणाचे बरीच कामे केली गेली त्यातून पाण्याचा साठा प्रचंड प्रमाणात वाढला. त्यानंतर गावातील शेतकऱ्यांना सरपंच दगु चव्हाणके व युवा मित्र यांनी एकत्र आणून गावात पाणी वापर संस्था स्थापन केली गेली.

ठळक मुद्दे2 वर्षांपासून पाणी वापर संस्थेचे आजपर्यंत 268 सभासद झाले आहे.

सिन्नर: गावात युवा मित्र या सामाजिक संस्थेच्या मदतीने मागील 2 वर्षांपूर्वी जलसंधारणाचे बरीच कामे केली गेली त्यातून पाण्याचा साठा प्रचंड प्रमाणात वाढला. त्यानंतर गावातील शेतकऱ्यांना सरपंच दगु चव्हाणके व युवा मित्र यांनी एकत्र आणून गावात पाणी वापर संस्था स्थापन केली गेली.मागील 2 वर्षांपासून पाणी वापर संस्थेचे आजपर्यंत 268 सभासद झाले आहे.संस्थेचा वाढता कारभार लक्षात घेता संचालकांनी कार्यालय टाकण्याचा निर्णय घेतला व त्यामार्फत गावातील जास्तीत जास्त शेतकरी लाभार्थी बनवून पाण्याबरोबरच कृषि निविष्ठा तसेच उत्पादित शेत मालाला विक्री केंद्र पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.आज रोजी युवा मित्र संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष सुनील पोटे यांच्या हस्ते संत श्री हरिबाबा पाणी वापर संस्था कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर कार्यालयासमोर वृक्षारोपण देखील करण्यात आले.तसेच पोटे यांनी शेतमाल विक्री, अटल भूजल योजना तसेच शेतकरी उत्पादक कंपनी याबाबत उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.या प्रसंगी संत श्री.हरिबाबा पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष दगु चव्हाणके,उपाध्यक्ष गोरख चव्हाणके, सचिव .नानासाहेब चव्हाणके, युवा मित्र संस्थेचे अजित भोर, नितीन अधांगळे, प्रितम लोणारे,भालचंद्र राऊत,किरतांगली ग्रामपंचायत सदस्य मोहन चव्हाणके, ज्ञानेश्वर चव्हाणके, प्रभाकर चव्हाणके, रावसाहेब चव्हाणके,जेष्ठ नेते संपत तात्या चव्हाणके, दशरथ गोसावी,दत्ता चव्हाणके, नवनाथ घुले, बाळू चव्हाणके, भाऊसाहेब चव्हाणके, अमोल चव्हाणके, बाजीराव चव्हाणके, वसंत चव्हाणके, राहूल चव्हाणके, ग्रामपंचायत कर्मचारी आदिसोबत शेतकरी उपस्थित होते. 

टॅग्स :Waterपाणीsinnar-acसिन्नर