शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

लासलगाव : दारणाचे पाणी नांदूरमधमेश्वर धरणात सोडण्याची मागणी

By admin | Updated: February 26, 2016 23:22 IST

१६ गावांवर पाणीटंचाईचे सावट

लासलगाव : नांदुरमधमेश्वर धरणात लासलगावसह १६ गाव पाणीपुरवठा योजनेला ४ ते ५ दिवस पुरेल एवढाच जेमतेम पाणीसाठा शिल्लक असून, योजनेवर अवलंबून असणाऱ्या सोळा गावांमध्ये निर्माण होणारी पिण्याच्या पाणीटंचाई टाळण्यासाठी दारणा धरणातून तातडीने नांदूरमधमेश्वर धरणात पाणी सोडण्याची मागणी सोळा गाव पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष, लासलगावचे उपसरपंच जयदत्त होळकर व पदाधिकाऱ्यांनीे कार्यकारी अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.या योजनेत लासलगाव व विंचूर ही मोठ्या लोकसंख्येची गावे येतात. त्यात बाजारपेठेमुळे पंचक्रोशीतून शेतमाल विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे गावातील नागरिकांव्यतिरिक्त पिण्याच्या पाण्याचा अतिरिक्त बोजा पाणीपुरवठ्यावर कायम पडत असतो. जेणेकरून सोळा गावांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही. निवेदनाच्या प्रति माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ, जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी, निफाड तहसीलदार, गटविकास अधिकारी, जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आल्या आहे. निवेदनावर लासलगाव सरपंच संगीता शेजवळ, विंचूरचे सरपंच शकुंतला दरेकर, टाकळी विंचूरचे उपसरपंच शिवा सुराशे, निमगाव वाकडा उपसरपंच ललित दरेकर, ब्राह्मणगाव विंचूरच्या सरपंच भारती गवळी, पिंपळगाव नजीकचे सरपंच शांताराम घोडे आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत. (वार्ताहर)