शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
3
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
4
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
5
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
6
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
7
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
8
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
9
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
10
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
11
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
12
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
13
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

रवींद्रनाथ विद्यालयात भाषा संवर्धन सप्ताह

By admin | Updated: January 25, 2016 00:13 IST

रवींद्रनाथ विद्यालयात भाषा संवर्धन सप्ताह

नाशिक : रवींद्र विद्या प्रसारक मंडळ संचलित रवींद्रनाथ विद्यालयात मराठी भाषा संवर्धन सप्ताह साजरा करण्यात आला. मराठी भाषा समृद्धीसाठी व वाढीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व साहित्यिकांच्या आठवणी विविध माध्यमांतून जागवून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. विद्यार्थ्यांनी कवी कुसुमाग्रज, मंगेश पाडगावकर, बालकवी, बा. भ. बोरकर, सुरेश भट आदिंच्या कविता सादर केल्या. विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण महत्त्वाचे आहे. मात्र, बदलत्या काळाची पाऊले ओळखून बहुभाषिक बनले पाहिजे, असे प्रतिपादन प्रमुख अतिथी शिक्षक केशव चव्हाण यांनी केले. यावेळी मुख्याध्यापक रामदास गायधनी, पर्यवेक्षक पुष्पा काळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. आशाताई कुलकर्णी यांचे यावेळी मराठी भाषेसंदर्भात व्याख्यान झाले. यावेळी माधुरी नागपुरे, सुनंदा शिंदे आणि प्रियंका बर्वे यांच्यासह अन्य शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.