शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

‘आयटी’मध्ये भूखंड घोटाळा !

By admin | Updated: March 12, 2016 23:29 IST

बेकायदेशीर बांधकामे : उद्योग नियमित करण्यासाठी प्रस्ताव

नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीत विकासक आणि अन्य उद्योगांसाठी भूखंड वाटल्यानंतर आता अनधिकृत वापर नियमित करून घेण्याचे घोटाळे सुरू आहेत. एका भूखंडाचा अभियांत्रिकी उद्योगाच्या वापरासाठी भूखंड हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला आहे. अनेक भूखंडांवर तर तात्पुरते शेड उभारण्यात आले असून, अशा भूखंडांवर उद्योग उभारणी झाल्याचे दाखवून संबंधितांवर मेहेरनजर दाखविल्याचे दिसत आहे.अंबड औद्योगिक वसाहतीत आयटी पार्कच्या परिसरातील अनेक भूखंड आयटीच्याच भूखंडांसाठी राखीव असताना प्रत्यक्षात मात्र, येथे अन्य उद्योजकांनी जागा घेतल्या आहेत. काही भूखंडांवर आयटी उद्योगाऐवजी अन्य उद्योग सुरू आहेत. अशाच प्रकारच्या एका भूखंडास अन्य ठिकाणी वापरात बदल असलेले भूखंड अन्य वापरासाठी दर्शवून नियमित करण्याचे कारस्थान सुरू आहे. एका उद्योजकाने आयटी उद्योगाच्या जागेवर इंजिनिअरिंगचा उद्योग सुरू केला, त्यावेळी औद्योगिक वसाहतीचे अधिकारी काय करीत होते असा प्रश्न आहे. कोणताही उद्योग सुरू करताना तो तीन वर्षांत बांधकाम करून सुरू करणे ही प्रमुख अट असते. परंतु तिचा भंग होत असताना आणि आयटीच्या ऐवजी भलताच कारखाना सुरू होत असताना अधिकाऱ्यांनी सोयीस्कर डोळेझाक का केली याची चौकशी करण्याची गरज आहे; मात्र ते सोडून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी असे भूखंड नियमित करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविले आहे. अशाच प्रकारे अंबड येथील औद्योगिक वापराचा भूखंड हा वाणिज्य आणि वाणिज्यचा औद्योगिक करण्यासाठी एकूण चार प्रस्ताव गेल्यावर्षी पाठविण्यात आले आहेत. ज्याचा भूखंड त्या कारणासाठी वापर करणे हे नियोजन प्राधिकरणाचे नियोजन असताना, त्यात पुन्हा बदल कण्यामागे कारण काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. इतकेच नव्हे तर आता अ‍ॅमेनिटी प्लॉट श्रीखंड करण्याचे प्रकार सुरू आहे. (प्रतिनिधी)