शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

कांदा लागवडीसाठी मजुरांची टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 16:47 IST

खामखेडा: परिसरात उन्हाळी कांदा लागवडीचा हंगाम चालू असल्याने सर्वत्र मंजूर टंचाई जाणवत आसल्याने परगावाच्या मंजुराचा कडून कामे केली जात आहे. जे लोक दुसर्या कडे कामाला जात होते ते स्वत: शेती करू लागल्याने ते शेतकरी झाल्याने मुजराची कमतरता भासू लागली आहे.तसेच बाजारात विविध कंपनीचे तणनाशक उपलब्ध झाल्याने कांद्याचे क्षेत्रा वाढ झाली.

ठळक मुद्देगेल्या सात-आठ वर्षापुर्वी शेतीमघ्ये गव्हू ,हरभरा ही पीके मोठ्या प्रमाणात घेतली जात.अगदी मोजके शेतकरी उन्हाळी कांद्याची उन्हाळी करीत असे.त्यामुळे सहज मजूर उपलब्ध होत असे.

खामखेडा: परिसरात उन्हाळी कांदा लागवडीचा हंगाम चालू असल्याने सर्वत्र मंजूर टंचाई जाणवत आसल्याने परगावाच्या मंजुराचा कडून कामे केली जात आहे. जे लोक दुसर्या कडे कामाला जात होते ते स्वत: शेती करू लागल्याने ते शेतकरी झाल्याने मुजराची कमतरता भासू लागली आहे.तसेच बाजारात विविध कंपनीचे तणनाशक उपलब्ध झाल्याने कांद्याचे क्षेत्रा वाढ झाली.तसेच परंतु गेल्या आठ-दहा वर्षापासून कांदा या पिकाकडे हमखस पैसा देणारे पिक म्हणून पाहिले जात आहे .त्यामुळे प्रत्येक शेतकरी कांदा लागवड करतो. गेल्या चार-पाच वर्षापूवी कोकणातील आदिवासी त्याच्याकडे कामे नसल्याने कामाच्या शोधार्थ होळी नंतर ते उन्हाळी कांदा लागवडीच्या वेळेस दरवर्षी येत आसे .परंतु गेल्या दोन-तीन वर्षापासून हे कोकणी मजूर आता मार्केट मघील व्यापाराच्या खळयावर सावलीत कांदाच्या गोणी भरण्यासाठी जात असल्याने खामखेडा ,भऊर,सावकी,पिळकोस,आदि परिसरात मोठ्या प्रमाणात मजुर टंचाई जाणवू लागली आहे.तसेच सध्या सर्वत्र कांदा काढणीचा हंगाम चालू आसल्याने स्थानिक गावातील मजुर मिळत नसल्याने शेतकऱ्याला परगावाहुंन मजूर आणणाº्या रिक्षा किंवा टेंपो चालकाच्या सपर्क त्यामुळे ते दिवाळीनंतर कामासाठी येत . आता गावातील पूर्वी मजुरी करणारे मजुर आता तेही बागायती शेती करु लागल्याने त्याच्याकडे रोजगार उपलब्ध झाल्याने तेही अगदी मोजक्या प्रमाणात येतात.सध्या गावात मालेगाव तालुक्यातील सोनेज येथिल पन्नास की.मी.अंतराहुन मजूर कांदा काढणी कामासाठी येथ आहे. चालु वर्षी या काही भागामध्ये अल्पशा पावसामुळे विहीरीलापाणी नसल्याने त्या भागात शेतीचे कामे नाहीत तेव्हा ते कामासाठी येतात .जा गावातील मजूर कामासाठी येतात तेथील वाहनचालकलवकर सकाळी दहा वाजेपर्यत शेतात सोडतो व सायंकाळी पाच वाजेपर्यत कामे करीतात.आणि पुन्हा सायंकाळी घरी सोडतो.म्हणजे हे मजूर सकाळी सात वाजता घराबाहेर निघुन पुन्हा सायंकाळी सात वाजता घरी जातात.हा वाहनचालक मजूर ज्या शेतकºयाने सागतले असते त्याच्याकडे मजूर नेऊन सोडतो.काही वाहन चालक त्याच मजुरांमध्ये कामाला लागतात.तेव्हा त्यांना वाहन भाडे व त्यांच्या अतरिक्त मंजूरी मिळते.काही वाहनधारक दोन मजुराच्या टोळ्या करतात आ िणदोन शेतकºयाकडे मजूर सोडतात तेव्हा त्याला दोन ठिकाणचे अलगअलग भाडे मिळते त्यामुळे वाहनधारकाचा फायदा होतो.तेव्हा आता स्थानिक मजुरांपेक्षा बाहेरगावाचे मजूर मोठ्या प्रमाणात येताना दिसून येत आहे.