शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
2
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
3
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
4
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
5
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
6
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
7
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
8
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
9
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
10
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
11
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
12
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
13
'लष्कराचा पराक्रम वस्तू असल्यासारखं विकत आहेत', तिकीट दाखवत कुणी केलीये भाजपवर टीका?
14
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
15
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
16
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
17
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?
18
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
19
Viral Video : कांदा कापताना डोळ्यांतून येणार नाही पाणी! सोशल मीडियावरचा व्हायरल देसी जुगाड बघाच
20
'या' अभिनेत्याला डेट करतीये राधिका मदन? रिलेशनशिपवर म्हणाला, "मी खूप चिपकू बॉयफ्रेंड..."

कांदा लागवडीसाठी मजुरांची टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 16:47 IST

खामखेडा: परिसरात उन्हाळी कांदा लागवडीचा हंगाम चालू असल्याने सर्वत्र मंजूर टंचाई जाणवत आसल्याने परगावाच्या मंजुराचा कडून कामे केली जात आहे. जे लोक दुसर्या कडे कामाला जात होते ते स्वत: शेती करू लागल्याने ते शेतकरी झाल्याने मुजराची कमतरता भासू लागली आहे.तसेच बाजारात विविध कंपनीचे तणनाशक उपलब्ध झाल्याने कांद्याचे क्षेत्रा वाढ झाली.

ठळक मुद्देगेल्या सात-आठ वर्षापुर्वी शेतीमघ्ये गव्हू ,हरभरा ही पीके मोठ्या प्रमाणात घेतली जात.अगदी मोजके शेतकरी उन्हाळी कांद्याची उन्हाळी करीत असे.त्यामुळे सहज मजूर उपलब्ध होत असे.

खामखेडा: परिसरात उन्हाळी कांदा लागवडीचा हंगाम चालू असल्याने सर्वत्र मंजूर टंचाई जाणवत आसल्याने परगावाच्या मंजुराचा कडून कामे केली जात आहे. जे लोक दुसर्या कडे कामाला जात होते ते स्वत: शेती करू लागल्याने ते शेतकरी झाल्याने मुजराची कमतरता भासू लागली आहे.तसेच बाजारात विविध कंपनीचे तणनाशक उपलब्ध झाल्याने कांद्याचे क्षेत्रा वाढ झाली.तसेच परंतु गेल्या आठ-दहा वर्षापासून कांदा या पिकाकडे हमखस पैसा देणारे पिक म्हणून पाहिले जात आहे .त्यामुळे प्रत्येक शेतकरी कांदा लागवड करतो. गेल्या चार-पाच वर्षापूवी कोकणातील आदिवासी त्याच्याकडे कामे नसल्याने कामाच्या शोधार्थ होळी नंतर ते उन्हाळी कांदा लागवडीच्या वेळेस दरवर्षी येत आसे .परंतु गेल्या दोन-तीन वर्षापासून हे कोकणी मजूर आता मार्केट मघील व्यापाराच्या खळयावर सावलीत कांदाच्या गोणी भरण्यासाठी जात असल्याने खामखेडा ,भऊर,सावकी,पिळकोस,आदि परिसरात मोठ्या प्रमाणात मजुर टंचाई जाणवू लागली आहे.तसेच सध्या सर्वत्र कांदा काढणीचा हंगाम चालू आसल्याने स्थानिक गावातील मजुर मिळत नसल्याने शेतकऱ्याला परगावाहुंन मजूर आणणाº्या रिक्षा किंवा टेंपो चालकाच्या सपर्क त्यामुळे ते दिवाळीनंतर कामासाठी येत . आता गावातील पूर्वी मजुरी करणारे मजुर आता तेही बागायती शेती करु लागल्याने त्याच्याकडे रोजगार उपलब्ध झाल्याने तेही अगदी मोजक्या प्रमाणात येतात.सध्या गावात मालेगाव तालुक्यातील सोनेज येथिल पन्नास की.मी.अंतराहुन मजूर कांदा काढणी कामासाठी येथ आहे. चालु वर्षी या काही भागामध्ये अल्पशा पावसामुळे विहीरीलापाणी नसल्याने त्या भागात शेतीचे कामे नाहीत तेव्हा ते कामासाठी येतात .जा गावातील मजूर कामासाठी येतात तेथील वाहनचालकलवकर सकाळी दहा वाजेपर्यत शेतात सोडतो व सायंकाळी पाच वाजेपर्यत कामे करीतात.आणि पुन्हा सायंकाळी घरी सोडतो.म्हणजे हे मजूर सकाळी सात वाजता घराबाहेर निघुन पुन्हा सायंकाळी सात वाजता घरी जातात.हा वाहनचालक मजूर ज्या शेतकºयाने सागतले असते त्याच्याकडे मजूर नेऊन सोडतो.काही वाहन चालक त्याच मजुरांमध्ये कामाला लागतात.तेव्हा त्यांना वाहन भाडे व त्यांच्या अतरिक्त मंजूरी मिळते.काही वाहनधारक दोन मजुराच्या टोळ्या करतात आ िणदोन शेतकºयाकडे मजूर सोडतात तेव्हा त्याला दोन ठिकाणचे अलगअलग भाडे मिळते त्यामुळे वाहनधारकाचा फायदा होतो.तेव्हा आता स्थानिक मजुरांपेक्षा बाहेरगावाचे मजूर मोठ्या प्रमाणात येताना दिसून येत आहे.