शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

येवला आगार प्रमुखावर झालेल्या हल्ल्याची चौकशी करण्याची कामगार सेनेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 19:03 IST

येवला : एस टी महामंडळाचे येवला आगारप्रमुख यांच्यावर शासकीय निवासस्थानी जीवघेणा हल्ला झाला होता. या घटनेला आठ दिवस उलटूनही दोषींवर काहीही कारवाई झाली नाही. या अज्ञात हल्लेखोरांचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र एस टी कामगार सेनेच्या वतीने एस टी महामंडळाचे विभागीय नियंत्रक यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ठळक मुद्देत्या इसमाच्या हातात जीवघेणी हत्यारे होती.

येवला : एस टी महामंडळाचे येवला आगारप्रमुख यांच्यावर शासकीय निवासस्थानी जीवघेणा हल्ला झाला होता. या घटनेला आठ दिवस उलटूनही दोषींवर काहीही कारवाई झाली नाही. या अज्ञात हल्लेखोरांचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र एस टी कामगार सेनेच्या वतीने एस टी महामंडळाचे विभागीय नियंत्रक यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.एस टी महामंडळाच्या विभागीय नियंत्रकांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की येवला आगार व्यवस्थापक समर्थ शेळके यांचेवर अज्ञातांनी जीवघेणा हल्ला केला, त्या इसमाच्या हातात जीवघेणी हत्यारे होती. आगारप्रमुख यांच्यावर झालेला हल्ल्याची घटना अत्यंत निंदनीय असून या घटनेमुळे अधिकारी कर्मचार्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.या घटनेची लवकरात लवकर चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. अन्यथा महाराष्ट्र एसटी कामगार सेनेने तीव्र आंदोलनाचा इशारा निवेदनात दिला आहे. निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष, सचिव व कर्मचार्यांच्या स्वाक्षर्या आहे.

टॅग्स :ST Strikeएसटी संपCrime Newsगुन्हेगारी