शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

मजूर परतले, पाऊसही थांबल्याने कामाला ‘समृद्धी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 01:17 IST

नाशिक: पावसाचे माहेरघर असलेल्या इगतपुरी तालुक्यातील जोरदार पाऊस आणि कोरोनामुळे गावाकडे परतलेले मजूर यामुळे समृध्दी महामर्गाच्या इगतपुरी येथील थांबलेले कामकाज आता पुन्हा सुरू झाले आहे. पुढील महिन्यापासून कामाला अधिक गती येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

ठळक मुद्देअडचण दूर: इगतपुरी बोगद्याचे काम युद्धपातळीवर

नाशिक: पावसाचे माहेरघर असलेल्या इगतपुरी तालुक्यातील जोरदार पाऊस आणि कोरोनामुळे गावाकडे परतलेले मजूर यामुळे समृध्दी महामर्गाच्या इगतपुरी येथील थांबलेले कामकाज आता पुन्हा सुरू झाले आहे. पुढील महिन्यापासून कामाला अधिक गती येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.नाशिक जिल्'ातील सिन्नर आणि इगतपुरीतून जाणाऱ्या समृद्धी महामार्गासाठी जवळपास भुसंपादन पुर्ण करण्यात आले असून उर्वरित भुसंपदानाची प्रक्रिया करण्यासाठी शेतकऱ्यांशाी चर्चा केली जात आहे. भुसंपादनाची कोणतीही अडचण नसून शेतकरी देखील सहकार्य करीत असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. ज्या ठिकाणी काम सुरू आहे अशा ठिकाच्या कामाला वेग येऊ लागला आहे. सिन्नरमधून जाणाºया मार्गाचे बºयापैकी काम झाले आहे. सुमारे ३७ ते ३८ टक्के कामकाज झालेले आहे. इगतपुरी मधून जाणाºया मार्गावर असलेले दोन पूल तसेच भुयारी मार्ग यामुळे येथील कामाला प्राधान्य दिले जात आहे.पावसाळ्यात इगतपुरीत पावसाचा जोर असल्यामुळे कामकाजाला अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे आठे ते दहा दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी काम बंद करण्याची नामुष्की ओढावली होती. अनेकदा पावसामुळे कामकाजात खंड येत असतांनाच कोरानाच्या फटका या कामाला बसला. या कामावरील मजूर गावी परतल्याने कामावºया बºयापैकी परिणाम झाला. उरलेल्या मनुष्यबळावर काम सुरू ठेवºयात आले होते. त्यातही अधून मधून पावसाचा फटका हा बसत होता.आता मात्र परिस्थितीत मोठा बदल झाला असून कामकाजाला गती आलेली आहे. गावी गेलेले मजूर बºयापैकी कामावर परतले आहेत तर पावसाचा जोर देखील कमी झाल्याने कामकाज सुरळीत सुरू झाले आहे. पाऊस परतलीला लागल्यामुळे कामकाजात अधिक गतीमानता येईल असे देखील जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.नाशिक जिल्'ात या कामाचे तीन टप्पे आहेत. पावसामुळे या कामावर काहीसा परिणाम झाला. पावसामुळे कामे संथ गतीने सुरू होती तर नंतरच्या काळात मजुरांचा तुटवडा निर्माण झाला. मजूरांची संख्या कमी असली तरी पावसाळ्यात देखील असलेल्या मनुष्यबळावर कामकाज सुरू ठेवण्यात आले होते. या कामांसाठी मंजुर झालेल्या निधीनुसार या कामकाज झालेले आहे. टप्पा १३ आणि १४ साठी मिळालेल्या निधीनुूसार कामकाज २० टक्केच्या पुढे गेलेले आहे तर सिन्नर मधील कामकाज हे ३७ टक्के झालेले आहे. निधीचा पुढचा टप्पा लवकरच प्राप्त होणार असल्याने कामकाला गती दिली जाणार आहे

 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाGovernmentसरकार