शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
2
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
3
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
4
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
5
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
6
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
7
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
8
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
9
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
10
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
11
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
12
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
13
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
14
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
15
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
16
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
17
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
18
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
19
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
20
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

आडगाव रेपाळ येथे पाण्याअभावी डाळिंबबागांवर कु-हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 14:38 IST

जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील उत्तर-पूर्व भागात सलग दोन वर्षांपासून दुष्काळी स्थिती असल्यामुळे परिसरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील उत्तर-पूर्व भागात सलग दोन वर्षांपासून दुष्काळी स्थिती असल्यामुळे परिसरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे द्राक्ष, डाळिंबबागा तोडण्याचे सत्र शेतकऱ्यांकडून सुरूच आहे. अशाप्रकारे पाण्याअभावी तोडलेल्या डाळिंबबागांचे पंचनामे शासनाने करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी सरपंच नारायण गुंजाळ यांनी केली आहे.दुष्काळी स्थिती व पाणीटंचाईमुळे आडगाव रेपाळ परिसरात गेल्या चार-पाच महिन्यांपासून शेतकरी वर्गाने डाळिंबबागा तोडण्याचे सत्र सुरू केले आहे.बागा जगविण्यासाठी कुठेच पाणी उपलब्ध होत नसून या भागातील शेतकऱ्यांनी बागा तोडण्याचा सपाटा लावला आहे. पाण्याअभावी आपली सुमारे दोन एकर डाळिंबबाग करपल्याने व बाग वाचविण्यासाठी प्रयत्न करूनही पाणी उपलब्ध होत नसल्याने, टॅँकरनेही पाणी विकत मिळत नसल्याने आडगाव रेपाळ येथील शेतकरी किरण वाळूबा महाले यांनी आपल्या दीड एकर बागेतील झाडांवर कु-हाडीचे घाव घातले.

टॅग्स :Nashikनाशिक