शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

आडगाव रेपाळ येथे पाण्याअभावी डाळिंबबागांवर कु-हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 14:38 IST

जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील उत्तर-पूर्व भागात सलग दोन वर्षांपासून दुष्काळी स्थिती असल्यामुळे परिसरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील उत्तर-पूर्व भागात सलग दोन वर्षांपासून दुष्काळी स्थिती असल्यामुळे परिसरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे द्राक्ष, डाळिंबबागा तोडण्याचे सत्र शेतकऱ्यांकडून सुरूच आहे. अशाप्रकारे पाण्याअभावी तोडलेल्या डाळिंबबागांचे पंचनामे शासनाने करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी सरपंच नारायण गुंजाळ यांनी केली आहे.दुष्काळी स्थिती व पाणीटंचाईमुळे आडगाव रेपाळ परिसरात गेल्या चार-पाच महिन्यांपासून शेतकरी वर्गाने डाळिंबबागा तोडण्याचे सत्र सुरू केले आहे.बागा जगविण्यासाठी कुठेच पाणी उपलब्ध होत नसून या भागातील शेतकऱ्यांनी बागा तोडण्याचा सपाटा लावला आहे. पाण्याअभावी आपली सुमारे दोन एकर डाळिंबबाग करपल्याने व बाग वाचविण्यासाठी प्रयत्न करूनही पाणी उपलब्ध होत नसल्याने, टॅँकरनेही पाणी विकत मिळत नसल्याने आडगाव रेपाळ येथील शेतकरी किरण वाळूबा महाले यांनी आपल्या दीड एकर बागेतील झाडांवर कु-हाडीचे घाव घातले.

टॅग्स :Nashikनाशिक