शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

किसान रेल्वेने पहिल्याच दिवशी २२५ टन माल रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:20 IST

चौकट किसान रेल्वेची वेळ बदलल्याने शेतकऱ्यांसाठी गैरसोय ठरत असून, त्यामुळे ताजा शेतीमाल पोहोचण्यास अडचण निर्माण झाली आहे. यापूर्वी किसान ...

चौकट

किसान रेल्वेची वेळ बदलल्याने शेतकऱ्यांसाठी गैरसोय ठरत असून, त्यामुळे ताजा शेतीमाल पोहोचण्यास अडचण निर्माण झाली आहे. यापूर्वी किसान रेल्वे देवळाली रेल्वेस्थानकातून सायंकाळी ६ वाजता व नाशिक रोड रेल्वेस्थानकातून सायंकाळी साडेसहा वाजता सुटत होती. त्यामुळे शेतकऱ्यांना सकाळी शेतातून शेतीमाल काढून दुपारी पॅकिंग करून सायंकाळी रेल्वेस्थानकावर पोहोचवणे शक्य होते. मंगळवारी सायंकाळी सुटणारी किसान रेल्वे गुरुवारी पहाटे ४ वाजता बिहारला पोहोचत होती. त्यानंतर मार्केट सुरू होत असल्याने तत्काळ ताजा शेतीमाल तेथे मिळत होता. मात्र आता सकाळी साडेअकरा वाजता किसान रेल्वेचा वेळ केल्याने शेतकऱ्यांना आदल्या दिवशी शेतीमाल शेतातून काढून पॅकिंग करून सायंकाळी रेल्वेस्थानकावर आणून द्यावा लागणार आहे. त्यामुळे शेतीमाल रात्रभर रेल्वेस्थानकावर राहणार असून, दुसऱ्या दिवशी दुपारी किसान रेल्वे मध्ये भरल्यानंतर तिसऱ्या दिवशी रात्री बारा वाजता बिहारला पोहोचणार आहे. त्यामुळे तेथेदेखील रात्रभर शेतीमाल पडून राहणार आहे. किसान रेल्वेची वेळ बदलल्याने २४ ते ३० तास उशिरा शेतीमाल पोहोचणार असल्याने ताजा माल मिळणार नाही. त्यामुळे शेतीमालाला चांगला भाव न मिळाल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे.