शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

किसान रेल्वेने पहिल्याच दिवशी २२५ टन माल रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:20 IST

चौकट किसान रेल्वेची वेळ बदलल्याने शेतकऱ्यांसाठी गैरसोय ठरत असून, त्यामुळे ताजा शेतीमाल पोहोचण्यास अडचण निर्माण झाली आहे. यापूर्वी किसान ...

चौकट

किसान रेल्वेची वेळ बदलल्याने शेतकऱ्यांसाठी गैरसोय ठरत असून, त्यामुळे ताजा शेतीमाल पोहोचण्यास अडचण निर्माण झाली आहे. यापूर्वी किसान रेल्वे देवळाली रेल्वेस्थानकातून सायंकाळी ६ वाजता व नाशिक रोड रेल्वेस्थानकातून सायंकाळी साडेसहा वाजता सुटत होती. त्यामुळे शेतकऱ्यांना सकाळी शेतातून शेतीमाल काढून दुपारी पॅकिंग करून सायंकाळी रेल्वेस्थानकावर पोहोचवणे शक्य होते. मंगळवारी सायंकाळी सुटणारी किसान रेल्वे गुरुवारी पहाटे ४ वाजता बिहारला पोहोचत होती. त्यानंतर मार्केट सुरू होत असल्याने तत्काळ ताजा शेतीमाल तेथे मिळत होता. मात्र आता सकाळी साडेअकरा वाजता किसान रेल्वेचा वेळ केल्याने शेतकऱ्यांना आदल्या दिवशी शेतीमाल शेतातून काढून पॅकिंग करून सायंकाळी रेल्वेस्थानकावर आणून द्यावा लागणार आहे. त्यामुळे शेतीमाल रात्रभर रेल्वेस्थानकावर राहणार असून, दुसऱ्या दिवशी दुपारी किसान रेल्वे मध्ये भरल्यानंतर तिसऱ्या दिवशी रात्री बारा वाजता बिहारला पोहोचणार आहे. त्यामुळे तेथेदेखील रात्रभर शेतीमाल पडून राहणार आहे. किसान रेल्वेची वेळ बदलल्याने २४ ते ३० तास उशिरा शेतीमाल पोहोचणार असल्याने ताजा माल मिळणार नाही. त्यामुळे शेतीमालाला चांगला भाव न मिळाल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे.