शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

किसान रेल्वेने पहिल्याच दिवशी २२५ टन माल रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:20 IST

चौकट किसान रेल्वेची वेळ बदलल्याने शेतकऱ्यांसाठी गैरसोय ठरत असून, त्यामुळे ताजा शेतीमाल पोहोचण्यास अडचण निर्माण झाली आहे. यापूर्वी किसान ...

चौकट

किसान रेल्वेची वेळ बदलल्याने शेतकऱ्यांसाठी गैरसोय ठरत असून, त्यामुळे ताजा शेतीमाल पोहोचण्यास अडचण निर्माण झाली आहे. यापूर्वी किसान रेल्वे देवळाली रेल्वेस्थानकातून सायंकाळी ६ वाजता व नाशिक रोड रेल्वेस्थानकातून सायंकाळी साडेसहा वाजता सुटत होती. त्यामुळे शेतकऱ्यांना सकाळी शेतातून शेतीमाल काढून दुपारी पॅकिंग करून सायंकाळी रेल्वेस्थानकावर पोहोचवणे शक्य होते. मंगळवारी सायंकाळी सुटणारी किसान रेल्वे गुरुवारी पहाटे ४ वाजता बिहारला पोहोचत होती. त्यानंतर मार्केट सुरू होत असल्याने तत्काळ ताजा शेतीमाल तेथे मिळत होता. मात्र आता सकाळी साडेअकरा वाजता किसान रेल्वेचा वेळ केल्याने शेतकऱ्यांना आदल्या दिवशी शेतीमाल शेतातून काढून पॅकिंग करून सायंकाळी रेल्वेस्थानकावर आणून द्यावा लागणार आहे. त्यामुळे शेतीमाल रात्रभर रेल्वेस्थानकावर राहणार असून, दुसऱ्या दिवशी दुपारी किसान रेल्वे मध्ये भरल्यानंतर तिसऱ्या दिवशी रात्री बारा वाजता बिहारला पोहोचणार आहे. त्यामुळे तेथेदेखील रात्रभर शेतीमाल पडून राहणार आहे. किसान रेल्वेची वेळ बदलल्याने २४ ते ३० तास उशिरा शेतीमाल पोहोचणार असल्याने ताजा माल मिळणार नाही. त्यामुळे शेतीमालाला चांगला भाव न मिळाल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे.