शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

चार दशकांचा ‘त्र्यंबकचा राजा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:17 IST

वर्षा ऋतूतील भाद्रपद महिन्यात सन १९८१ मध्ये नशिब मित्रमंडळाची स्थापना मंगेश विश्वनाथ धारणे व सहकारी मित्र ...

वर्षा ऋतूतील भाद्रपद महिन्यात सन १९८१ मध्ये नशिब मित्रमंडळाची स्थापना मंगेश विश्वनाथ धारणे व सहकारी मित्र परिवाराने केली. मंडळाने विविध उपक्रम आपल्या ४१ वर्षांच्या कालखंडात राबवलेले आहेत. त्र्यंबकेश्वर या तीर्थक्षेत्रात मध्यवर्ती ठिकाणी असलेले इंद्रतीर्थ पाणवेलींनी गच्च भरले होते. या सुंदर जलाशयाभोवती आठही दिशांना कचऱ्याचे साम्राज्य होते. प्रदूषण वाढले होते. अस्वच्छता वाढली होती. मंडळाने इंद्राळेश्वर तलाव व परिसर स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली. संपूर्ण इंद्राळेश्वर पाणवेलींनी मुक्त व परिसर स्वच्छ केला. यानंतर गावातील अनेक सेवाभावी संस्थांनी या उपक्रमात भाग घेऊन हा परिसर पर्यावरणपूरक व प्रदूषण मुक्त केला आहे.

सांस्कृतिक क्षेत्रात हौशी नाटके या मंडळाने आणली आहेत. गेल्या दोन दशकांपासून दहा हजार लिटर्सच्या जलकुंभातून ग्रामीण भागातील लोकांना वर्षभर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मंडळाने केली आहे. त्र्यंबक नगरीच्या पंचक्रोशीत सामाजिक, सांस्कृतिक परंपरा जिवंत ठेवण्याचे काम मृत्युंजय प्रतिष्ठान करत आहे. माघी गणेश जन्मोत्सव व भागवत समाप्तीला असे वर्षातून दोन वेळा अन्नदान व अनधान्य वाटप करण्यात येते. कोरोना काळात ऑक्सिजनची कमतरता ओळखून संस्थेतर्फे तीन कायमस्वरूपी ऑक्सिजन सिलिंडर उपजिल्हा रुग्णालयात भेट देण्यात आले.