शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायावळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
2
Rinku Singh: क्रिकेटविश्व हादरलं! क्रिकेटपटू रिंकू सिंहला दाऊद गँगची धमकी, १० कोटींची खंडणी मागितली
3
योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा...; उद्धवसेना आक्रमक, अनिल परबांचे गंभीर आरोप
4
कोकणवासीयांच्या मदतीला शरद पवार सरसावले, ३२ ट्रेनची यादीच दिली; म्हणाले, ‘या’ ठिकाणी थांबवा!
5
VIRAL : अरे देवा! पाठदुखी बळावली म्हणून आजीने ८ जिवंत बेडूक गिळले; पुढे जे झालं…
6
AI मुळे आयटी क्षेत्रात मोठी उलथापालथ! TCS, विप्रो, मायक्रोसॉफ्टसह जगभरात हजारो कर्मचाऱ्यांची नोकरकपात
7
अफगाणी परराष्ट्रमंत्री आजपासून 8 दिवसांच्या भारत दौऱ्यावर; कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार? जाणून घ्या...
8
Tata Capital IPO Allotment: टाटा कॅपिटलच्या आयपीओचे शेअर्स मिळाले की नाही? कसं चेक कराल स्टेटस, जीएमपीची स्थिती काय? जाणून घ्या
9
"बस्तर बदलतंय... बंदूक, दारुगोळ्याचा धूर नाही तर वाहताहेत विकासाचे आणि विश्वासाचे वारे"
10
अशांत, अस्वस्थ, सैरभैर वाटत असेल तर संकष्टीपासून सुरू करा 'हा' छोटासा पण प्रभावी उपाय!
11
रोहित शर्माने विकत घेतली नवीन आलिशान Tesla Model Y कार, त्याची खासियत काय आणि किंमत किती?
12
श्रीमंतांच्या यादीत मोठी उलथापालथ! एअरटेलचे मित्तल यांची मोठी झेप, शिव नादरांची घसरण, पहिलं कोण?
13
Saif Ali Khan : "चाकू हल्ल्यात जेह झालेला जखमी..."; ८ महिन्यांनी सैफने सांगितलं 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?
14
"अजित आगरकरसाठी शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लंडच्या माजी खेळाडूचं विधान
15
“योगेश कदमांनी अधिकाराचा गैरवापर करत गुंडाला अभय दिले, राजीनामा द्यावा”; ठाकरे गटाची मागणी
16
“शेतकऱ्यांना भरीव मदतीची दानत नाही, तीन आठवड्यांचे अधिवेशन घ्यावे”; शरद पवार गटाची मागणी
17
या एका कारणामुळे 'कांतारा चॅप्टर १' बनला ब्लॉकबस्टर; ऋषभ शेट्टीने सांगितलं सिनेमाच्या यशामागचं सीक्रेट
18
इराण युद्ध अमेरिकाच नाही, तर 'या' देशानेही इस्रायलला दिला होता मोठा पाठिंबा!४ महिन्यांनंतर झाला खुलासा
19
संकष्ट चतुर्थी: भारतातील एकमेव १८ हातांच्या गणपतीचे मंदिर पाहिले का? आपल्या महाराष्ट्रातच आहे!
20
भारत-तालिबान मैत्रीनं पाकिस्तानचं टेन्शन वाढणार; अफगाणिस्तान भारतासाठी इतकं महत्त्वाचं का?

सेवानिवृत्ती संदर्भातील खटुआ समिती अहवाल चतुर्थ श्रेणी कर्मचारी महासंघाकडून निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 16:13 IST

कसबे सुकेणे : राज्यातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे ६० वरुन ५८ करावे, अशी शिफारस खटुआ समितीने केल्याने समितीच्या या अहवालाचा राज्य सरकारी गट ड चतुर्थ श्रेणी कर्मचारी महासंघाने तीव्र निषेध व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देअहवाल तत्काळ फेटाळून लावावा,

कसबे सुकेणे : राज्यातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे ६० वरुन ५८ करावे, अशी शिफारस खटुआ समितीने केल्याने समितीच्या या अहवालाचा राज्य सरकारी गट ड चतुर्थ श्रेणी कर्मचारी महासंघाने तीव्र निषेध व्यक्त केला आहे.राज्य शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय केंद्राप्रमाणे ५८ वरुन ६० वर्ष करावे, या मागणीनंतर बी.सी.खटुआ यांच्या अध्यक्षतेखाली २०१६ मध्ये समिती नेमण्यात आली होती. तब्बल चार वर्षांनंतर खटुआ समितीचा अहवाल बेजबाबदार पध्दतीने सादर करण्यात आला असुन या अहवालात राज्यातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६० वरुन ५८ वर्ष करावे, अशी शिफारस खटुआ समितीने केली आहे, अशी माहिती चतुर्थ श्रेणी कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी दिली. खटुआ समितीच्या या शिफारसीचा हा अहवाल निषेधार्थ आहे, शासनाचा खर्च कमी करण्याचा हा प्रकार दात कोरून पोट भरण्यासारखा असुन समितीने राज्यातील भाप्रसे अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६० ऐवजी ५५ वर्ष करावे, व हा अहवाल तत्काळ फेटाळून लावावा, अशी मागणी भाऊसाहेब पठाण, भिकू साळुंखे, प्रकाश बणे, सुरेश अहिरराव, सुरेखा चव्हाण, मार्तंड राक्षे व नाशिक जिल्ह्यातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक