शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

सिन्नर तालुक्यात ६२ हजार हेक्टरवर खरिपाचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 00:05 IST

सिन्नर : २0२0-२१ या वर्षासाठी कृषी विभागाने तालुक्यातील ६२ हजार ८४० हेक्टरवर खरीप पीक पेऱ्याचे नियोजन केले आहे. गतवर्षीच्या ...

ठळक मुद्देसोयाबीनच्या लागवडीत घट : बाजरीचे क्षेत्र वाढणार, कडधान्यासाठी प्रोत्साहन

सिन्नर : २0२0-२१ या वर्षासाठी कृषी विभागाने तालुक्यातील ६२ हजार ८४० हेक्टरवर खरीप पीक पेऱ्याचे नियोजन केले आहे. गतवर्षीच्या तुलनेत सोयाबीन क्षेत्रात यंदा अडीच हजार हेक्टरवर घट होण्याची शक्यता आहे. तर मका बाजरीचे क्षेत्र वाढणार आहेपाऊस वेळेवर येईल असा अंदाज असल्याने नियोजन करण्यासाठी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. शेतकºयांना विविध पिकांच्या बियाण्यांची उगवण क्षमता तपासण्याचे मार्गदर्शनही केले जात आहे. शेतकºयांनी मशागतीच्या कामांना वेग दिला आहे. कोरोना संसर्गामुळे सर्वच क्षेत्रावर संकट आले आहे. शेतकºयांना खरिपाची तयारी करताना अडचण येऊ नये त्यासाठी कृषी विभागाकडून खते, बी-बियाणे बांधावर देण्याचे नियोजन केले आहे.बाजारात सोयाबीनचे पुरेसे बियाणे उपलब्धतेबाबत अडचणी असल्याचे कृषी विभागाकडून शेतकºयांना सांगण्यात येत आहे. त्यावर मात करण्यासाठी स्वत:कडील बियाणे वापरण्याचे आवाहन केले आहे. यंदा १३ हजार ९७० हेक्टर लागवड अपेक्षित आहे. मक्याच्या लागवडीवर दुष्परिणाम झाला होता. मक्या ऐवजी शेतकºयांनी बाजरी घेणे पसंत केले. ११हजार ९६१ हेक्टरवर मक्याची लागवड अपेक्षित आहे.अतिवृष्टीमुळे तूर, मूग, उडीद यांचे नुकसान झाले. त्यांचेही उत्पन्न कमी आले होते. कडधान्याचे दर टिकून राहावेत यासाठी कडधान्य लागवडीसाठी प्रोत्साहित केले जात आहे. मुगाची गतवर्षी इतकीच ८८८ हेक्टरवर, ७९९ हेक्टरवर उडीद तर ४७१ हेक्टरवर तुरीची लागवड अपेक्षित आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी