शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी खरीपाची पिके धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 17:48 IST

येवला : तालुक्यातील राजापूर व पूर्व भागात दोन मिहने उलटले तरी देखील दमदार पावसाने हजेरी न लावलेल्याने खरिपाची पिके धोक्यात आली आहे.

येवला : तालुक्यातील राजापूर व पूर्व भागात दोन मिहने उलटले तरी देखील दमदार पावसाने हजेरी न लावलेल्याने खरिपाची पिके धोक्यात आली आहे. राजापूर व परिसरात पावसाळा संपत आला तरीही पावसाने डोळे लावल्याने खरीपाची पिके धोक्यात आली आहे. राजापूर परिसरात कपाशी,मका,बाजरी,भूई मग हि पिके घेतली जातात. पण पेरणी केलेल्या खरीपाची पिके हे रिमझिम पावसावर हिरवीगार झाली होती. परंतु पून्हा पावसाने डोळे लावलेल्याने मका पिके हे बिटया लागणार तर भाद्रपद महिना सूरवात झाला. अन उन्हाचे प्रमाण वाढल्याने मका वाळलेल्या अवस्थेत दिसून येत आहे व बाजरी हे पिक वाया जाण्याची चिन्हे आहे. पिंकाची दाणे भरण्यासाठी पावसाची गरज आहे. कपाशी वर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आहे. पावसाची मोठ्या प्रमाणावर गरज आहे. परंतु वरूण राजा हा रूसल्याने शेतकरी हवालिदल झाला आहे. तसेच काही शेतकर्यानी विकत पाणी घेऊन पोळकांदयाचे रोप टाकलेली होती परंतु पाउस न आल्याने रोपे खराब होत चालली आहे. पावसाअभावी कांदे लागण खोळंबून पडली आहे. राजापूर येथे दूष्काळसदूश परिस्थिती निर्माण झाली असल्याने पिण्यासाठी पाणी नाही गोरगरिबांना कामे नाही खरीपाची पेरणी हि फक्त सांगडे म्हणून शेतात उभे दिसत आहे. पाऊस होऊनी या पिकाना काही येणार नाही पेरणी साठी केलेला खर्चही वसूल होणार नाही या चिंतेने शेतकरी हवालिदल झाला आहे. राजापूर व परिसरात पिकाचे पंचनामे करून शेतकर्याना मदत करण्यात यावी अशी मागणी शेतकरी करित आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी