शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

विंचूरच्या ग्रामसभेत खडाजंगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 12:46 AM

विंचूर : येथील शनि महाराज पंच कमिटीत सर्व समाजाचे पंच असावे या मुद्द्यावरून तेली समाज आणि इतर समाजातील नागरिकांमध्ये झालेल्या शाब्दिक चकमकीमुळे तसेच पाणीपट्टी वाढ, गावातील अतिक्रमण या प्रश्नांमुळे येथील ग्रामसभा चांगलीच गाजली. मात्र ग्रामविकास अधिकारी खैरनार यांनी सदर प्रकरण न्यायालयीन कक्षेत असल्याचे स्पष्ट करीत मध्यस्थी केली व वादावर पडदा पाडला.

ठळक मुद्दे सभेचे अध्यक्ष बंडू नेवगे यांनी ग्रामसभा तहकूब केली़

विंचूर : येथील शनि महाराज पंच कमिटीत सर्व समाजाचे पंच असावे या मुद्द्यावरून तेली समाज आणि इतर समाजातील नागरिकांमध्ये झालेल्या शाब्दिक चकमकीमुळे तसेच पाणीपट्टी वाढ, गावातील अतिक्रमण या प्रश्नांमुळे येथील ग्रामसभा चांगलीच गाजली. मात्र ग्रामविकास अधिकारी खैरनार यांनी सदर प्रकरण न्यायालयीन कक्षेत असल्याचे स्पष्ट करीत मध्यस्थी केली व वादावर पडदा पाडला. अध्यक्षस्थानी बंडुशेठ नेवगे होते.सद्यस्थितीत शनि महाराज मंदिर पंच कमिटीवर तेली समाजाचे नागरिक आहेत. मात्र शनि महाराज मंदिर गावातील असल्याने त्यावर फक्त तेली पंच मंडळ न राहता पंच कमिटीवर इतर समाजाचे नागरिक असावेत म्हणून काही जणांनी यापूर्वी याविरोधात याबाबत आवाज उठविला होता.परिणामी सदर प्रकरण न्यायालयापर्यंत पोहोचले. सदर देवस्थान पंच कमिटीवर सर्व समाजाचे लोक असावेत अशी मागणी ग्रामसभेत राजाराम दरेकर, मधुकर दरेकर, दत्तू बोडखे, मच्छिंद्र संधान, राजेंद्र म्हसकर आदींनी केली.यावर शनिमंदिराची देखभाल पूर्वीपासून तेली समाज करीत असल्याने त्या पंच कमिटीवर आमचेच नाव असावे, अशी मागणी गंगाधर गोरे, विलास गोरे, सोमनाथ शिरसाठ, बाळासाहेब नेवगे आदींसह तेली समाजाने केली. यावरून चांगलीच खडाजंगी झाली. ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा झाली. विंचूरला सोळा गाव पाणी-पुरवठ्यासाठी २५ लाखांच्यावर पाणीपट्टी भरावी लागत आहे. वसुली केवळ १८ लाख होत असल्याने सुमारे आठ लाख रुपयांची तफावत असल्या- कारणाने पाणीपट्टीत ५० रुपयांनी वाढ करण्यÞाबाबतची सूचना ग्रामविकास अधिकाऱ्यांनी मांडली. मात्र याबाबत ठराव होऊ शकला नाही. यानंतर सभेचे अध्यक्ष बंडू नेवगे यांनी ग्रामसभा तहकूब केली़