शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

केळझरच्या आवर्तनाने दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 12:57 IST

खमताणे : केळझर धरणातून आरम नदीत पाण्याचे आवर्तन सोडल्याने बागलाण तालुक्यातील दुष्काळग्रस्त व तृषार्त जनतेला दिलासा मिळाला आहे.

खमताणे : केळझर धरणातून आरम नदीत पाण्याचे आवर्तन सोडल्याने बागलाण तालुक्यातील दुष्काळग्रस्त व तृषार्त जनतेला दिलासा मिळाला आहे.  १७० क्यूसेक पाणी आरम नदीत सोडण्यात आल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली.  केळझर आवर्तनाने आरम खोऱ्यातील डांगसौदाणे, कंधाणे, निकवेल, खमताणे,मुंजवाड, मळगाव, सटाणा, आराई, चौधांणे आदि गावांचा पाणीप्रश्न सुटणार आहे. यापूर्वी शेतीसाठी जानेवारी व फेब्रुवारीच्या सुरूवातीला दोन आवर्तन सोडल्याने रब्बी हंगाम पार पडला. ५७२ दशलक्ष घनफूट शमता असलेल्या केळझर धरणावर नदीकाठच्या पाणीयोजनाच्या विहिरी पाण्याअभावी कोरड्या झाल्याने अनेक गावांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. केळझर धरणातून सोडलेले पाणी गावागावांत पोचतात पाणी पाहण्यासाठी गावोगावी ग्रामस्थांनी नदीकाठी गर्दी केली होती. या आवर्तनाने बागलाण तालुक्यातील पाणीटंचाईच्या झळा कमी होण्यास मदत होणार आहे. यामुळे आरम नदीकाठच्या ग्रामग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. (१३ केळझर)

टॅग्स :Nashikनाशिक