शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

कस्तुरबाच्या लेकींची पाण्यासाठीची थांबली भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 22:59 IST

पेठ : आजूबाजूला पाण्याचा स्रोत नसल्याने विद्यालयाच्या आवारात बोअरवेल खोदण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे बोअरवेलला पाणीही भरपूर लागल्याने बालिकांच्या व शिक्षकांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होते.

ठळक मुद्देभगवान काळे यांनी स्वखर्चाने पाण्याची व्यवस्था करून दिली.

पेठ : आजूबाजूला पाण्याचा स्रोत नसल्याने विद्यालयाच्या आवारात बोअरवेल खोदण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे बोअरवेलला पाणीही भरपूर लागल्याने बालिकांच्या व शिक्षकांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होते.पेठ येथील कस्तुरबा गांधी निवासी बालिका विद्यालयात १०० मुलींचा पाणीप्रश्न कायमचा निकाली निघाला असून मुबलक पाणी मिळणार असल्याने आता या मुली ज्ञानदानाचे धडे गिरविण्यास अधिक वेळ देऊ शकतील, असा विश्वास प्राचार्य श्रीमती पवार यांनी व्यक्त केला. सर्वशिक्षा अभियानचे जिल्हा समन्वयक दराडे, विषय सहायक वाल्मीक चव्हाण यांच्या माध्यमातून भगवान काळे यांनी स्वखर्चाने पाण्याची व्यवस्था करून दिल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.घरच्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे शालेय शिक्षणापासून वंचित राहिलेल्या शाळाबाह्य मुलींना अडचणींवर मात करून पुन्हा शिक्षणाच्या मुळ प्रवाहात आणण्यासाठी शासनाने या मुलींसाठी पेठला कस्तुरबा गांधी निवासी बालिका विद्यालय सुरू करून १०० मुलींची शिक्षणाची सोय केली खरी. मात्र रणरणते ऊन, भीषण पाणीटंचाई यामुळे या मुलींची पाण्यासाठीची वणवण काही संपत नव्हती.अखेरीस नाशिकच्या भगवान काळे यांनी सामाजिक दायित्व जपत या कस्तुरबाच्या लेकींचा पाणीप्रश्न सोडविण्याचा निर्णय घेतला. पेठ सारख्या आदिवासी व अतिदुर्गम तालुक्यात १०० शाळाबाहय मुली शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येत आहेत हीच मोठी समाधानाची बाब आहे. या मुलींना शिक्षणात कोणत्याही प्रकारचे अडथळे येऊ नयेत तसेच दुष्काळी परिस्थितीवर मात करून त्यांना चांगले शिक्षण मिळावे या उद्देशाने पाणीप्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केला आणी सुदैवाने त्याला यश ही आले.-भगवान काळे, नाशिक