शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
5
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
6
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
7
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
8
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
9
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
10
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
11
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
12
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
13
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
14
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
15
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
16
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
17
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
18
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
19
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
20
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली

कालिदास कलामंदिर खासगीकरणानंतर वाढेल व्यावसायिकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 00:02 IST

शहरातील सांस्कृतिक क्षेत्राचा मानबिंदू असलेल्या कालिदास कलामंदिराचे खासगीकरण करण्याचा पालिकेचा विचार असून, या गोष्टीला सर्व स्तरातून विरोध होत आहे.

नाशिक : शहरातील सांस्कृतिक क्षेत्राचा मानबिंदू असलेल्या कालिदास कलामंदिराचे खासगीकरण करण्याचा पालिकेचा विचार असून, या गोष्टीला सर्व स्तरातून विरोध होत आहे. कालिदासचे खासगीकरण झाल्यास आजवर वर्षानुवर्षे या संस्थेत मिळणारा जिव्हाळा क्षणात दूर होऊन तेथे व्यावसायिक वृत्ती वाढीस लागेल. याचा फटका आयोजकांना तर बसेलच; पण नाशिककर रसिकांनाही त्याची झळ बसेल. त्यामुळे कालिदासचे खासगीकरण होऊ नये, अशा भावना वितरक, शैक्षणिक संस्था, नृत्य संस्था आदींच्या प्रतिनिधींनी बोलून दाखविल्या. याबाबत त्यांच्याशी साधलेला हा संवाद.महाकवी कालिदास कलामंदिराचे खासगीकरण करू नये कारण त्यामुळे आयोजक आणि नागरिक दोघांनाही आर्थिक फटका सहन करावा लागेल. जर महापालिकेला ताकदीने कालिदासचे व्यवस्थापन पेलवणार असेल तर खासगीकरण करण्याची गरजच पडणार नाही. कालिदासचे आधुनिकीकरण झाले आहे. ते तसेच टिकून राहील याची काळजी घ्यावी.- विद्या देशपांडे,  प्रसिद्ध नृत्यांगनाकालिदास कलामंदिरचे खासगीकरण होऊ नये. खासगीकरण झाल्यास आॅर्केस्ट्रा, नृत्य कार्यक्रम, शाळांची स्नेहसंमेलने, पुस्तक प्रकाशन अशा संस्थांना खासगीकरणानंतरचे वाढीव दर परवडणार नाही. अशा लहान संस्था आधीच मोठी जुळवाजुळव करून कार्यक्रम पार पाडतात. यासाठी छोट्या संस्थांना मोठी आर्थिक कसरत करावी लागते. त्यात आता खासगीकरण झाल्यास सगळेच गणित कोलमडेल. शिवाय आपुलकी, जिव्हाळा या गोष्टीही दुरापास्त होतील.- उमेश गायकवाड, आॅर्केस्ट्रा असोसिएशन

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका