शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
5
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
6
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
7
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
8
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
9
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
10
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
11
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
12
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
13
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
14
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
15
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
16
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
17
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
18
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
19
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा

हिंदू शक्तिशाली असेल तर देशात चांगले काम होईल - भैयाजी जोशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2021 11:27 IST

लोकांना संघटीत करणे हेच संघाचे काम, स्वताला हिंदू म्हणून घेतात त्यांनी जागरूक राहिले पाहिजे

लासलगाव (नाशिक)- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून देशात 1 लाख गावपर्यंत पोहचलो असून अजून सहा लाख गावांपर्यंत पोहोचायचे आहे. संघाचा उद्देश लोकांना संघटित करणे असा  असुन संघाचे काम  अत्यंत सकारात्मक   असुन नकारात्मक कामाला थारा दिला जात नाही असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे  सहकार्यवाह भैय्याजी जोशी  यांनी  लासलगावी राष्ट्रीय स्वयंसेवक  संघाचे स्वयंसेवकासमोर आज विजयादशमी दिनी मार्गदर्शन करतांना केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे लोकांना संघटित करणे हे संघाचे काम अत्यंत सकारात्मक काम असते. नकारात्मक कामाला थारा नाही. हिंदू शक्तिशाली असेल तर देशात चांगले काम होईल, स्वताला हिंदू म्हणून घेतात त्यांनी जागरूक राहिले पाहिजे. या देशात 100 कोटी पेक्षा जास्त हिंदू आहेत पण अनेक जातीत हिंदू विभागला गेल्याने हिंदू एक संघ राहिला नाही. ग्रंथामध्ये धर्माला जात नाही तर हिंदू हीच जात आहे. ते म्हणाले की, आपला देश हा जम्मू- कश्मीर ते तमिलनाडु , राजस्थान ते असम, मेघालय पर्यंत राज्यमध्ये विभागला आहे मात्र देश एक असल्याची संघाची शिकवण असुन देश गुलाम नाही पण विचार आपले गुलाम राहिले तर देश गुलाम होईल. आपल्याकडे 15 ऑगस्ट , 26 जानेवारी रोजी देश भक्ति दिसू येते पण इतर दिवशी देशभक्ति जाते कुठे, विदेशी वस्तुंचा त्याग केला पाहिजे देशी वस्तु घेतल्या पाहिजे, देशात नावदुर्गेची पूजा होते पण महिलांवर का अत्याचार होतात? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. यावेळी स्वयंसेवकांनी शपथ घेतली.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघDasaraदसरा