शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएसआय गोपाल बदने अद्यापही फरार, बनकर पहाटे सापडला; महिला डॉक्टर अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट
2
सौदी अरेबियाने पाकिस्तानच्या अणुशास्त्रज्ञाला वाचविले; सीआयएच्या माजी अधिकाऱ्याचे सनसनाटी गौप्यस्फोट 
3
महागठबंधन नव्हे महालठबंधन, NDA मोडणार सर्व विक्रम; PM मोदींनी फुंकले प्रचाराचे रणशिंग
4
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, पतीने पत्नीला कुऱ्हाडीनं कापलं! नंतर पोलीस स्टेशनला जाऊन म्हणाला..
5
आजचे राशीभविष्य २५ ऑक्टोबर २०२५ : आठ राशींसाठी आजचा दिवस चांगला, इतर...
6
जान्हवी कपूर विवाहबंधनात अडकणार? अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल; लग्नाची तारीख सांगितल्याची चर्चा
7
५ दिवस पुन्हा अवकाळी; उत्तर विदर्भ वगळता राज्यभर बरसणार पावसाच्या सरी, ‘या’ ठिकाणी यलो अलर्ट
8
“...आता राज्यात ‘नैसर्गिक शेती मिशन’ राबविणार”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
देवाकडून मार्गदर्शन मागणे म्हणजे फसवणूक नाही; राम मंदिरचा निर्णय अवैध ठरवायची याचिका फेटाळली
10
भारत व्यापार करार दबावाखाली करत नाही; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी अमेरिकेला ठणकावले
11
लोकपाल सदस्यांना बीएमडब्ल्यू देण्यावरून राजकारण तापले; आता स्वदेशी चळवळीचे काय झाले?
12
कोणत्याही शत्रूला कमी न लेखता लष्करी जवानांनी सदैव सतर्क राहावे: संरक्षण मंत्री राजनाथसिंह
13
“तेजस्वी मुख्यमंत्री म्हणजे बिहारचे लोक मुख्यमंत्री”; पहिल्या दिवसापासूनच प्रचार धडाका
14
“राजदचा लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर बिहारमध्ये खऱ्या अर्थाने दिवाळी”: अमित शाह
15
बिहार निवडणूक २०२५: दुसऱ्या टप्प्यात १२२ जागा, १३०२ जण रिंगणात; १३७२ उमेदवारांचे अर्ज वैध
16
भारतीय कंपन्या रशियन तेलाची खरेदी घटवणार; अमेरिकेकडून वाढवणार, तज्ज्ञांची माहिती
17
भारतातून ३०० कोटींच्या शेणाची निर्यात; आंतरराष्ट्रीय बाजारात गायीच्या शेणाला मागणी
18
अमेरिकन कामगारांवर अन्याय, एच-१बी व्हिसा शुल्क विरुद्धचे खटले लढू; ट्रम्प प्रशासनाचा निर्धार
19
२५० कोटी व्याजासह जमा करा तरच म्हणणे ऐकू! मुंबई मेट्रोची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
20
झुबीनचा मृत्यू कशामुळे? सिंगापूर पोलिस देणार पुरावे, CCTV फुटेज अन् जबाब दहा दिवसांत मिळणार

हिंदू शक्तिशाली असेल तर देशात चांगले काम होईल - भैयाजी जोशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2021 11:27 IST

लोकांना संघटीत करणे हेच संघाचे काम, स्वताला हिंदू म्हणून घेतात त्यांनी जागरूक राहिले पाहिजे

लासलगाव (नाशिक)- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून देशात 1 लाख गावपर्यंत पोहचलो असून अजून सहा लाख गावांपर्यंत पोहोचायचे आहे. संघाचा उद्देश लोकांना संघटित करणे असा  असुन संघाचे काम  अत्यंत सकारात्मक   असुन नकारात्मक कामाला थारा दिला जात नाही असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे  सहकार्यवाह भैय्याजी जोशी  यांनी  लासलगावी राष्ट्रीय स्वयंसेवक  संघाचे स्वयंसेवकासमोर आज विजयादशमी दिनी मार्गदर्शन करतांना केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे लोकांना संघटित करणे हे संघाचे काम अत्यंत सकारात्मक काम असते. नकारात्मक कामाला थारा नाही. हिंदू शक्तिशाली असेल तर देशात चांगले काम होईल, स्वताला हिंदू म्हणून घेतात त्यांनी जागरूक राहिले पाहिजे. या देशात 100 कोटी पेक्षा जास्त हिंदू आहेत पण अनेक जातीत हिंदू विभागला गेल्याने हिंदू एक संघ राहिला नाही. ग्रंथामध्ये धर्माला जात नाही तर हिंदू हीच जात आहे. ते म्हणाले की, आपला देश हा जम्मू- कश्मीर ते तमिलनाडु , राजस्थान ते असम, मेघालय पर्यंत राज्यमध्ये विभागला आहे मात्र देश एक असल्याची संघाची शिकवण असुन देश गुलाम नाही पण विचार आपले गुलाम राहिले तर देश गुलाम होईल. आपल्याकडे 15 ऑगस्ट , 26 जानेवारी रोजी देश भक्ति दिसू येते पण इतर दिवशी देशभक्ति जाते कुठे, विदेशी वस्तुंचा त्याग केला पाहिजे देशी वस्तु घेतल्या पाहिजे, देशात नावदुर्गेची पूजा होते पण महिलांवर का अत्याचार होतात? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. यावेळी स्वयंसेवकांनी शपथ घेतली.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघDasaraदसरा