तालुक्यातील भुवन, हरसूल, आडगाव, धानपाडा, उंब्रद, रानविहीर, खोकरतळे तोंडवळ, कहांडोळपाडा आंध्रुटे ते खरपडी इतर, तसेच त्र्यंबक तालुक्यातील हरसूल शिवारातील ग्रामपंचायत गाव पाडे यांना महामार्ग ओलांडून पेठ शहरात यावे लागणार असल्याने, मोठ्या प्रमाणात अपघात होऊ शकतात. याची लगेच दखल घेऊन महामार्ग चालू होण्याआधीच भुयारी मार्ग मंजूर करावा, असे निवेदनात म्हटले आहे.
उड्डाणपुलासाठी झिरवाळ यांना राष्ट्रवादीचे साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 17:25 IST