शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
3
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
4
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
5
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
6
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
7
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
8
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
9
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
10
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
11
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
12
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
13
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
14
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
15
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
17
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
18
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
19
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
20
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
Daily Top 2Weekly Top 5

जानेवारीपासून ७० गावांमध्ये टंचाईमुक्त महाराष्ट्र उपक्रम

By admin | Updated: December 9, 2014 01:26 IST

जानेवारीपासून ७० गावांमध्ये टंचाईमुक्त महाराष्ट्र उपक्रम

  नाशिक : येत्या जानेवारीपासून सुरू होणाऱ्या ‘टंचाईमुक्त महाराष्ट्र’ अभियानांतर्गत जिल्'ात पाण्याची पातळी खोल गेलेल्या जवळपास ७० गावांमध्ये विविध उपक्रम राबवून भूजल पातळी वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्याबाबतच्या सूचना केल्या. जानेवारी २०१५ ते जानेवारी २०१६ असा सलग वर्षभर विविध कार्यक्रम राबवून मार्च २०१६ मध्ये त्याचा आढावा घेण्यात येणार आहे. साधारणत: दोन ते तीन मीटरपेक्षा अधिक खोलवर गेलेली भूजल पातळी व गेल्या तीन वर्षांत सलग टॅँकरद्वारे पाणीपुरवठा होणाऱ्या गावांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यात साखळी बंधारे, पाणलोट क्षेत्र विकासाची कामे हाती घेण्यात येणार असून, रोजगार हमी योजनेत ज्या ठिकाणी मजुरांची उपलब्धता असेल त्याठिकाणी रोहयोच्या माध्यमातून काम करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत सर्व तहसीलदार, उपविभागीय अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली व टंचाईमुक्त महाराष्ट्र यशस्वी करण्यासाठी गावांचा शोध व कामे सुरू करण्याबाबतचे प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.