शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
2
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
3
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
4
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
5
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
6
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
7
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
8
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
9
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
10
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
11
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
13
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
14
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
15
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
16
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
17
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
18
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
19
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
20
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  

जालियनवाला हत्याकांड सर्वाधिक क्रू र कृत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 00:18 IST

भारताच्या इतिहासात इंग्रजांनी केलेले सर्वांत क्रूर कृत्य म्हणून जालियानवाला बाग हत्याकांडाची नोंद करता येईल, असे मत इतिहास तज्ज्ञ डॉ. अंजली वेखंडे यांनी व्यक्त केले. नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या नाशिक संकुलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानप्रसंगी त्या बोलत होत्या.

ठळक मुद्देअंजली वेखंडे यांचे प्रतिपादन

नाशिक : भारताच्या इतिहासात इंग्रजांनी केलेले सर्वांत क्रूर कृत्य म्हणून जालियानवाला बाग हत्याकांडाची नोंद करता येईल, असे मत इतिहास तज्ज्ञ डॉ. अंजली वेखंडे यांनी व्यक्त केले. नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या नाशिक संकुलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानप्रसंगी त्या बोलत होत्या.जालियनवाला बाग हत्याकांडास १३ एप्रिल २०१९ मध्ये १०० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्याने इतिहासातील या काळ्याकुट्ट दिनाच्या स्मरणार्थ या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. इतिहास संकलन समितीच्या सहकार्यवाह डॉ. अंजली वेखंडे यांच्या ‘जालियनवाला बाग हत्याकांड’ या विषयावर जु. स. रुंग्टा हायस्कूलच्या सभागृहात आयोजित व्याख्यानात त्यांनी घटनेतील सर्व तपशील सांगितले.याप्रसंगी मंचावर शालेय समितीचे अध्यक्ष मिलिंद कचोळे, विलास पूरकर, प्रदीप कुलकर्णी, इतिहास संकलन समितीचे कार्यवाह पंड्या, मुख्याध्यापक दयाराम अहिरे, संजय सूर्यवंशी, लता अंडे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. आजकाल मुले इतिहास विसरत चालली आहेत, त्यांना इतिहासाची माहिती व्हावी म्हणून नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. व्याख्याता प्रमुख पाहुण्यांचा परिचय व सूत्रसंचालन स्वाती जोशी यांनी केले.जालियनवाला बाग हत्याकांडानंतर संपूर्ण भारतभर इंग्रजांविरु द्ध असंतोष निर्माण झाला. त्यानंतर भारतात मोठ्या प्रमाणात सत्याग्रह उभे राहिले. त्यानंतर सर्व भारतीयांनी इंग्रजांविरुद्ध देशभरात सत्याग्रह केले.महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली त्यानंतर देशभरात स्वातंत्र्याची चळवळ जोर धरू लागली होती, असेही डॉ. वेखंडे यांनी सांगून इतिहासातील मागोवा घेतला.

टॅग्स :Nashikनाशिकhistoryइतिहास