शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

जैतापूर अणु प्रकल्प सुरू होण्याची शक्यता

By admin | Updated: September 13, 2016 01:57 IST

अनिल काकोडकर : उत्तर कोरियाचा धोका नाही

नाशिक : कोकणामधील जैतापूरचा रखडलेला अणु ऊर्जा प्रकल्प येत्या तीन ते चार वर्षांत सुरू होण्याची शक्यता आहे, असे मत अणु ऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष पद्मविभूषण, अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.येथील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित शिक्षक गौरव पुरस्कार सोहळ्याप्रसंगी काकोडकर सपत्नीक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी पत्रकारांनी त्यांची भेट घेत संवाद साधला. यावेळी काकोडकर म्हणाले, चार दिवसांपूर्वी उत्तर कोरियाने घेतलेल्या अणु चाचणीपासून भारताला कुठलाही धोका नाही. तसेच अणुऊर्जेच्या बाबतीत भारत सक्षम असून, पाकिस्तानपासून घाबरण्याचेही काही कारण नाही. अणुऊर्जेच्या बाबतीत पाकिस्तानकडून अणुशक्तीबाबत जे चित्र निर्माण केले जात आहे, ते सत्य असल्याचे गृहीत धरले तरी भारत पाकिस्तानला अणुशक्तीच्या जोरावर चोख प्रत्युत्तर देण्यास सक्षम आहे. कोकणातील रखडलेला अणुऊर्जा प्रकल्प येत्या काही वर्षांत कार्यान्वित होण्याची शक्यता आहे.