शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

संथगती कामामुळे अपघातांना आमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 14:06 IST

पेठ - महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यांना जोडणारा नाशिक- पेठ- पार्डी या राष्ट्रीय महामार्ग क्र मांक ८४८ चे रु ंदीकरणाचे काम अतिशय संतगतीने सुरू असल्याने या मार्गावरील वाहनधारकांना समस्यांचा सामना करावा लागत असून अपघातांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.

पेठ - महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यांना जोडणारा नाशिक- पेठ- पार्डी या राष्ट्रीय महामार्ग क्र मांक ८४८ चे रु ंदीकरणाचे काम अतिशय संतगतीने सुरू असल्याने या मार्गावरील वाहनधारकांना समस्यांचा सामना करावा लागत असून अपघातांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या दुसºया टप्प्यातील काँक्र ीटीकरणाचे काम सद्या सुरू असून पुर्वीचा रस्ता काढून नव्याने कॉक्र ीट टाकण्याचे काम अतिशय संतगतीने सुरू आहे. त्यातही वाहतूकीसाठी कोणत्याही प्रकारची पर्यायी व्यवस्था केली जात नसल्याने वाहनधारकांना दगड गोटे व धुळीचा सामना करत प्रवास करावा लागत आहे. यामुळे अनेक अवजड वाहनांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. नाशिक- पेठ- गुजरात या मार्गावरून मोठ्या प्रमाणावर अवजड वाहतूक केली जात असून खराब रस्त्यामुळे वाहतूकीची कोंडी घेऊन तासन्तास अडकून पडण्याचे प्रकार घडत आहेत. त्यातही लहान वाहने व दुचाकीस्वारांना तर कसरत करत जीव धोक्यात घालुन प्रवास करावा लागत असल्याने किमान काम पुर्ण होईपर्यंत पर्यायी व्यवस्था तरी सुरळीत करावी अशी मागणी परिसरातील जनतेकडून करण्यात येत आहे. नाशिक - पेठ रस्त्यावरील करंजाळी हे मुख्य बाजारपेठेचे गाव या गावात मोठ्या प्रमाणावर अतिक्र मण झाल्याने शिवाय रस्त्यावरच खाजगी प्रवासी वाहतूक करणार्या वाहनांचा गराडा असल्याने वाहतूक कोंडी नित्याचीच झाली होती. शुक्र वारी आठवडे बाजाराच्या दिवशी तर व्यापार्यांनी रस्त्यावर दुकाने थाटून वाहतूकीच्या कोंडीत भर टाकत . मात्र राष्ट्रीय महामार्गाच्या रूंदीकरणात संपूर्ण अतिक्र मणे जमीनदोस्त केल्याने करंजाळी बसस्टँड परिसराने मोकळा श्वास घेतला असून रस्त्याच्या कामानंतर ही अतिक्र मणे जैसे थे होऊ नयेत अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक