शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
4
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक, टाटा-रिलायन्ससह 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांना दिलासा! तुमच्या पोर्टफोलिओचं काय झालं?
5
आमिर खानने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्याने सुरू केलं 'जनता का थिएटर'
6
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
7
शैलेश जेजुरीकर बनले 'या' अमेरिकन कंपनीचे CEO! मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G लाही मिळणार 'भारतीय' नेतृत्व!
8
Tripti Dimri : "मी ३० वर्षांपासून गप्प...", तृप्ती डिमरीने खूप काही केलंय सहन, का नाही उठवला आवाज?
9
Russia Ukraine War: "हल्ले थांबवा अन्यथा..."; रशिया-युक्रेन युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्पकडून पुतिन यांना इशारा!
10
BCCI च्या ऑफिसमध्ये चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या IPL जर्सी चोरुन हरयाणात विकल्या
11
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
12
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
13
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
14
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
15
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
16
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
17
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
18
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
19
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
20
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं

संथगती कामामुळे अपघातांना आमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 14:06 IST

पेठ - महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यांना जोडणारा नाशिक- पेठ- पार्डी या राष्ट्रीय महामार्ग क्र मांक ८४८ चे रु ंदीकरणाचे काम अतिशय संतगतीने सुरू असल्याने या मार्गावरील वाहनधारकांना समस्यांचा सामना करावा लागत असून अपघातांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.

पेठ - महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यांना जोडणारा नाशिक- पेठ- पार्डी या राष्ट्रीय महामार्ग क्र मांक ८४८ चे रु ंदीकरणाचे काम अतिशय संतगतीने सुरू असल्याने या मार्गावरील वाहनधारकांना समस्यांचा सामना करावा लागत असून अपघातांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या दुसºया टप्प्यातील काँक्र ीटीकरणाचे काम सद्या सुरू असून पुर्वीचा रस्ता काढून नव्याने कॉक्र ीट टाकण्याचे काम अतिशय संतगतीने सुरू आहे. त्यातही वाहतूकीसाठी कोणत्याही प्रकारची पर्यायी व्यवस्था केली जात नसल्याने वाहनधारकांना दगड गोटे व धुळीचा सामना करत प्रवास करावा लागत आहे. यामुळे अनेक अवजड वाहनांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. नाशिक- पेठ- गुजरात या मार्गावरून मोठ्या प्रमाणावर अवजड वाहतूक केली जात असून खराब रस्त्यामुळे वाहतूकीची कोंडी घेऊन तासन्तास अडकून पडण्याचे प्रकार घडत आहेत. त्यातही लहान वाहने व दुचाकीस्वारांना तर कसरत करत जीव धोक्यात घालुन प्रवास करावा लागत असल्याने किमान काम पुर्ण होईपर्यंत पर्यायी व्यवस्था तरी सुरळीत करावी अशी मागणी परिसरातील जनतेकडून करण्यात येत आहे. नाशिक - पेठ रस्त्यावरील करंजाळी हे मुख्य बाजारपेठेचे गाव या गावात मोठ्या प्रमाणावर अतिक्र मण झाल्याने शिवाय रस्त्यावरच खाजगी प्रवासी वाहतूक करणार्या वाहनांचा गराडा असल्याने वाहतूक कोंडी नित्याचीच झाली होती. शुक्र वारी आठवडे बाजाराच्या दिवशी तर व्यापार्यांनी रस्त्यावर दुकाने थाटून वाहतूकीच्या कोंडीत भर टाकत . मात्र राष्ट्रीय महामार्गाच्या रूंदीकरणात संपूर्ण अतिक्र मणे जमीनदोस्त केल्याने करंजाळी बसस्टँड परिसराने मोकळा श्वास घेतला असून रस्त्याच्या कामानंतर ही अतिक्र मणे जैसे थे होऊ नयेत अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक