शहरं
Join us  
Trending Stories
1
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
2
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
3
Ram Sutar: शिल्पकलेचा उपासक गेला! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
4
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दात म्हणाला-
5
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
6
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
7
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
8
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
9
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
10
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
11
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
12
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
13
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
14
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
15
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
16
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
17
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
18
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
19
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
20
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
Daily Top 2Weekly Top 5

अन्नप्रक्रिया उद्योगाला आंतरराष्टÑीय बाजारपेठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:35 IST

भारत हा कृषिप्रधान देश असला तरी या देशात दुष्काळ, वादळीवारा, गारपिटीसारख्या नैसर्गिक संकटांचा येथील शेतकºयांना सामना करावा लागतो. यामुळे शेतकºयांचे नुकसान होत असून, शेतकºयांनी स्वावलंबी होऊन अन्नावर आधारित प्रक्रिया करण्याची गरज असल्याचे प्रतिपाद ‘इंडो एशियन बिझनेस’चे संचालक विनोद पाटरकर यांनी केले.

नाशिक : भारत हा कृषिप्रधान देश असला तरी या देशात दुष्काळ, वादळीवारा, गारपिटीसारख्या नैसर्गिक संकटांचा येथील शेतकºयांना सामना करावा लागतो. यामुळे शेतकºयांचे नुकसान होत असून, शेतकºयांनी स्वावलंबी होऊन अन्नावर आधारित प्रक्रिया करण्याची गरज असल्याचे प्रतिपाद ‘इंडो एशियन बिझनेस’चे संचालक विनोद पाटरकर यांनी केले. महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अग्रीकल्चरतर्फे बाबूभाई राठी सभागृहात आयोजित ‘अन्नप्रक्रि या उद्योगातील संधी व बाजारपेठेतील उपलब्धता’ या विषयावर पाटरकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, उपाध्यक्ष अनिलकुमार लोढा, सहायक आयुक्त वाय. के. बेंडकुळे, कृषी अधिकारी धनंजय वारडीकर, सुनीता फाल्गुने आदी उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय पातळीवर अन्न व फळांवर केलेल्या प्रक्रि येच्या उत्पादनांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. देशासह देशाबाहेरही या प्रकारच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध असून, शेतकºयांनी या दृष्टिकोनातून विचार करणे गरजेचे आहे. चीनमधील उद्योग आपल्या बाजारपेठेत येऊन त्याला मागणी मिळत आहे. चीनमध्ये आपण आपला असा प्रक्रिया केलेला माल विक्री करू शकतो. अन्नप्रक्रिया उद्योग करू इच्छिणाºया शेतकºयांना चेंबरच्या माध्यमातून मार्गदर्शन व मदत केली जाणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाकडून अन्नप्रक्रि या उद्योगाला चालना देण्यासाठी संपूर्ण सहकार्य केले जाणार असल्याची माहिती बेंडकुळे यांनी यावेळी दिली.