शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

अन्नप्रक्रिया उद्योगाला आंतरराष्टÑीय बाजारपेठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:35 IST

भारत हा कृषिप्रधान देश असला तरी या देशात दुष्काळ, वादळीवारा, गारपिटीसारख्या नैसर्गिक संकटांचा येथील शेतकºयांना सामना करावा लागतो. यामुळे शेतकºयांचे नुकसान होत असून, शेतकºयांनी स्वावलंबी होऊन अन्नावर आधारित प्रक्रिया करण्याची गरज असल्याचे प्रतिपाद ‘इंडो एशियन बिझनेस’चे संचालक विनोद पाटरकर यांनी केले.

नाशिक : भारत हा कृषिप्रधान देश असला तरी या देशात दुष्काळ, वादळीवारा, गारपिटीसारख्या नैसर्गिक संकटांचा येथील शेतकºयांना सामना करावा लागतो. यामुळे शेतकºयांचे नुकसान होत असून, शेतकºयांनी स्वावलंबी होऊन अन्नावर आधारित प्रक्रिया करण्याची गरज असल्याचे प्रतिपाद ‘इंडो एशियन बिझनेस’चे संचालक विनोद पाटरकर यांनी केले. महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अग्रीकल्चरतर्फे बाबूभाई राठी सभागृहात आयोजित ‘अन्नप्रक्रि या उद्योगातील संधी व बाजारपेठेतील उपलब्धता’ या विषयावर पाटरकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, उपाध्यक्ष अनिलकुमार लोढा, सहायक आयुक्त वाय. के. बेंडकुळे, कृषी अधिकारी धनंजय वारडीकर, सुनीता फाल्गुने आदी उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय पातळीवर अन्न व फळांवर केलेल्या प्रक्रि येच्या उत्पादनांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. देशासह देशाबाहेरही या प्रकारच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध असून, शेतकºयांनी या दृष्टिकोनातून विचार करणे गरजेचे आहे. चीनमधील उद्योग आपल्या बाजारपेठेत येऊन त्याला मागणी मिळत आहे. चीनमध्ये आपण आपला असा प्रक्रिया केलेला माल विक्री करू शकतो. अन्नप्रक्रिया उद्योग करू इच्छिणाºया शेतकºयांना चेंबरच्या माध्यमातून मार्गदर्शन व मदत केली जाणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाकडून अन्नप्रक्रि या उद्योगाला चालना देण्यासाठी संपूर्ण सहकार्य केले जाणार असल्याची माहिती बेंडकुळे यांनी यावेळी दिली.